HW News Marathi

Tag : आरएसएस

महाराष्ट्र राजकारण

Featured “पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांच्याप्रमाणे चढाई करण्याची हिंमत दाखवावी”, सामनातून संघ आणि भाजपवर निशाणा

Aprna
मुंबई | “संघ परिवारातील, भाजपवाल्यांतील एखाद्याने पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांच्याप्रमाणे चढाई करण्याची हिंमत दाखवावी. फुकटचे बुडबुडे इकडे बसून फोडू नयेत”, अशी टीका सामनाच्या (saamana)...
राजकारण

Featured मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी RSSचे मुख्यालय आणि दीक्षाभूमीला दिली भेट

Aprna
मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या मुख्यालयात दाखल झाले. मुख्यमंत्री...
महाराष्ट्र

देशामध्ये कुणी काय खायचं… कुणी कसे कपडे वापरायचे हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? – नवाब मलिक

Aprna
मुस्लिम मुली हायस्कूल आणि महाविद्यालयात जाऊन शिकत आहेत ही समस्या आहे का? मुली शिकवा या घोषणेचं काय झालं? असाही सवाल नवाब मलिक यांनी ट्वीट करुन...
देश / विदेश

शिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे !

swarit
अहमदाबाद | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली आहे. सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे, असे...
देश / विदेश

निर्मला सीतारामण यांचा आजचा शेवटचा अर्थसंकल्प ?

swarit
मुंबई। अर्थमंत्री निर्मला सीतारमण या २०२०-२१चा अर्थसंकल्प आज (१ फेब्रुवारी) लोकसभेत सादर करणार आहे. मात्र, निर्मला सीतारामण मांडण्याची ही दुसरी वेळ असून हा सीतारामण यांचा...
देश / विदेश

आसामची सत्ता आरएसएसचे चड्डीवाले नाही चालविणार !

News Desk
गुवाहाटी | “आम्ही भाजपा आणि आरएसएसला आसामची भाषा, इतिहास आणि संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही आसामची सत्ता नागपूर आणि आरएसएसचे चड्डीवाले नाही चालविणार, तर आसामची...
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, याकडे जय, पराजयच्या दृष्टीने बघू नये !

News Desk
नवी दिल्ली | लोकांनी संयमाने आनंद व्यक्त करावा, असे आवाहन आरएसएसचे सरसंघाचालक मोहन भागवत यांनी केले आहे. अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाते स्वागत केले...
राजकारण

आरएसएस आणि भाजपची विचारसरणीही हिटलरच्या नाझीवादाशी प्रेरित !

News Desk
मुझफ्फराबाद | भारत सरकारने कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले. यानंतर पाकिस्तानने जळफळाट होत असल्याचे चित्र आज (१४ ऑगस्ट) पाकिस्तानच्या स्वातंत्र दिन...
देश / विदेश

#Article370Abolished : केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयाचे सरसंघचालकांनी केले स्वागत

News Desk
नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (५ ऑगस्ट) कलम ३७० हटवणल्यानंतर राज्यसभेत मांडले. त्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र...
राजकारण

मुस्लिम समाजाने आता वाघ व्हावे !

News Desk
नवी दिल्ली | नेहमीत वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध नेते एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे. अकबरुद्दीन यांनी म्हटले की, “यावेळी...