HW News Marathi

Tag : चीन

देश / विदेश

पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले, तरी २० जवानांचे बलिदान सार्थकी लागेल | सामना

News Desk
मुंबई | भारताच्या सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून...
देश / विदेश

चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणारी हॉटेल्स बंद करण्याची रामदास आठवलेंची मागणी

News Desk
मुंबई | गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. यामुळे सध्या भारत आणि चीन दोन्ही देशात तणावाचे...
देश / विदेश

चिनी दूरसंचार उपकरणांच्या वापरावर तात्काळ बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

News Desk
मुंबई | भारत सरकारने चीनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि एमटीएनएलला आदेश देण्यात आले. सरकारी 4G यंत्रणेत...
देश / विदेश

HW Exclusive : चीन सीमावादात नेहमी ‘या’ पाच रणनितीचा वापर करते !

News Desk
मुंबई | गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही ४३ जवान मारले गेलेत...
देश / विदेश

HW Exclusive :… म्हणून चीन भारतासोबत युद्धाचे धाडस करणार नाही !

News Desk
मुंबई | गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्री गलवान...
देश / विदेश

सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम !

News Desk
मुंबई | गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. आम्हाला आमच्या जवानांवर अभिमान, सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार...
देश / विदेश

चीनने एकही गोळी न चालवता आपले २० जवान शहीद झाले ?, राऊतांचा मोदींना सवाल

News Desk
मुंबई | भारत-चीनमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहे. या घटनेवरून शिवसनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. “चीनने...
देश / विदेश

पंतप्रधान गप्प का? ते काय लपवत आहेत?, राहुल गांधींचे पंतप्रधानांना थेट प्रश्न

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीनमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला असून देशभरात संतापाची...
देश / विदेश

मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे !

News Desk
मुंबई | भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ट्वीट करत चीनच्या...
देश / विदेश

भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक, १ अधिकारी आणि २ जवान शहीद

News Desk
नवी दिल्ली | भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला होता. चीनच्या सैन्यासोबत भारताची लडाखमधील गलवान खोऱ्यात चकमक झाली. या चकमकीत एक भारतीय अधिकारी...