HW News Marathi

Tag : दुष्काळ

Uncategorized

‘ये रे ये रे पावसा…’ हे बालगीत तर आज दुष्काळग्रस्त जनतेचे महाकाव्यच बनले !

News Desk
मुंबई । अवघा महाराष्ट्र पावसाची डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत आहे. मात्र दुष्काळाच्या तडाख्यात भाजून निघालेल्या जनतेला दिलासा मिळण्याची कुठलीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत....
महाराष्ट्र

राज्य सरकारला दुष्काळाच्या माहितीसाठी अजून किती वेळ हवा? , न्यायालयाचे ताशेरे

News Desk
मुंबई | राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखणार? त्याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍या राज्य सरकारचे मुंबई उच्च न्यायालयाने आज (२१ मे) कान टोचले आहे....
महाराष्ट्र

भीषण ! महाराष्ट्रातील २६ धरणे कोरडी

News Desk
मुंबई । महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असलेले चित्र दिसत आहे. जलसंपदा विभागाने काल (१८ मे) दिलेलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील २६ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा असल्याचे...
महाराष्ट्र

सरकार, प्रशासन यांची एकजूट व भावनेचा ओलावाच दुष्काळाशी सामना करू शकेल !

News Desk
मुंबई | गेल्या चार वर्षांत झालेली नाही. दशकानुदशके चुकलेल्या कृषी धोरणांचा हा परिणाम आहे आणि त्यासाठी आजवरची सगळीच सरकारे जबाबदार आहेत. त्यामुळेच दुष्काळ आणि रोजगाराचा...
राजकारण

वेळ पडली तर रेल्वेने पाणी आणू | महादेव जानकर

News Desk
माणखटाव | महाराष्ट्र लोकसभा निवडणुका संपल्या असून सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळजण परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुष्काळाचे रौद्र रुप पाहाता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथील केली...
महाराष्ट्र

सरकारच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले पाहिजेत !

News Desk
मुंबई | महाराष्ट्रातील यावेळचा दुष्काळ भीषण आहे. निवडणुकांचा सुकाळ संपला आहे. त्यामुळे आता दुष्काळ निवारणाच्या कामात झोकून देणे गरजेचे आहे. भीषण दुष्काळाची स्थिती लक्षात घेता...
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीकडून २ हजार कोटींची मदत

News Desk
मुंबई | राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही...
राजकारण

आधी माझ्या शेतकऱ्यांचे काय करता ते बोला !

News Desk
बीड | आगामी लोकसभा निवडणुकीत युतीची चर्चा करण्याआधी माझ्या शेतकऱ्यांचे काय करता ते बोला, तुमचे दिवस आता कमी राहिलेत तरी किती? असा सवाल करत शिवसेना...
राजकारण

फक्त सत्ता आणि निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा आधी दुष्काळाला पटकी द्या !

News Desk
मुंबई | 2019 च्या निवडणुका कशा जिंकायच्या, कोणाला कसे पटकायचे याची व्यूहरचना आखली जात आहे. राज्यकर्ते निवडणुकांचाच विचार करणार असतील तर दुष्काळाला पटकी कोणी द्यायची?...
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एसटीकडून मोफत पास

News Desk
मुंबई | यंदा महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्हे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. या दुष्काळाच्या झळा राज्यातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात सोसाव्या...