HW News Marathi

Tag : Agriculture

देश / विदेश

निवडणुका असलेल्या राज्यात केंद्राने खतांचा साठा वळवला; दादासाहेब भुसेंचा केंद्रावर आरोप

Aprna
भुसे म्हणाले, राज्याला मिळणाऱ्या एकूण खत साठ्यापैकी ७१ टक्के खते गत पंधरवडा अखेर उपलब्ध झाली होती....
महाराष्ट्र

विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार!

News Desk
मुंबई | खरीप २०२० च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत...
Covid-19

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

News Desk
मुंबई। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३जून) मंत्रिमंडळाची बैठकी पार पडली. या बैठकीत सहा महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. या आठवड्यातील केंद्रीय मंत्रिमंडळाची ही...
Covid-19

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा कृती आराखडा तयार

News Desk
नवी दिल्ली | भारतीयकृषी अनुसंधान परिषदेकडून चारही कृषी विद्यापीठांच्या परीक्षा संदर्भातील कृती आराखडा मिळाला आहे. या आराखड्यानुसार विद्यार्थ्यांना पुढील वर्षात थेट प्रवेश देण्याचा आणि अंतिम...
Uncategorized

‘या’ मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान झाल्याची चर्चा

News Desk
नवी दिल्ली | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चिन्हे दिसत आहे. तर दुसऱ्या बाजुला राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकासान झाले आहे. या...
मनोरंजन

#IndependenceDay : स्टार्ट-अप इंडियाचा नारा, भारताची एकता ही आपले संपत्ती !

News Desk
नवी दिल्ली | स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाचे लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित केले. संपूर्ण जगात भारताची विशालता, विविधता यांचे गुणगाण होत राहतात. तसेच...
अर्थसंकल्प

Budget2019 : निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार

News Desk
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी २.० सरकारच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.5) संसदेत सादर करणार आहेत. विकास आणि रोजगाराला चालना...
महाराष्ट्र

पेरण्या करण्याची घाई करु नका, मुख्यमंत्र्याचा राज्यातील शेतकऱ्यांना सल्ला

News Desk
मुंबई । यावर्षी देशात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, यंदा पाऊस ७ ते ८ दिवस उशीराने धडकणार असल्याचा अंदाजही...
महाराष्ट्र

जलयुक्त शिवार अभियान, पाणी टंचाईवर कायमची मात

News Desk
मुंबई | महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासामध्ये कृषी क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे. मात्र राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास तितका झालेला दिसत नाही. राज्याच्या निर्मितीपासूनचा लेखाजोखा पाहिला तर...
महाराष्ट्र

महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाईचे सावट

Gauri Tilekar
पुणे | राज्यात यंदाच्या वर्षी सरासरी ७८ टक्के पाऊस पडला आहे. पाऊस कमी पडल्यामुळे यंदा राज्यातील २०० हून अधिक तालुक्यांत पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला...