HW News Marathi

Tag : China

देश / विदेश

चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणारी हॉटेल्स बंद करण्याची रामदास आठवलेंची मागणी

News Desk
मुंबई | गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. यामुळे सध्या भारत आणि चीन दोन्ही देशात तणावाचे...
देश / विदेश

चिनी दूरसंचार उपकरणांच्या वापरावर तात्काळ बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

News Desk
मुंबई | भारत सरकारने चीनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि एमटीएनएलला आदेश देण्यात आले. सरकारी 4G यंत्रणेत...
देश / विदेश

HW Exclusive : चीन सीमावादात नेहमी ‘या’ पाच रणनितीचा वापर करते !

News Desk
मुंबई | गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही ४३ जवान मारले गेलेत...
देश / विदेश

HW Exclusive :… म्हणून चीन भारतासोबत युद्धाचे धाडस करणार नाही !

News Desk
मुंबई | गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्री गलवान...
देश / विदेश

सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम !

News Desk
मुंबई | गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. आम्हाला आमच्या जवानांवर अभिमान, सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार...
Covid-19

१९ जूनला पंतप्रधानांची सर्वपक्षीय बैठक, भारत-चीन संघर्षावर होणार चर्चा

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीन सीमा भागात निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १९ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांनी येत्या शुक्रवारी म्हणजेच...
देश / विदेश

चीनने एकही गोळी न चालवता आपले २० जवान शहीद झाले ?, राऊतांचा मोदींना सवाल

News Desk
मुंबई | भारत-चीनमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहे. या घटनेवरून शिवसनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. “चीनने...
देश / विदेश

पंतप्रधान गप्प का? ते काय लपवत आहेत?, राहुल गांधींचे पंतप्रधानांना थेट प्रश्न

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीनमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला असून देशभरात संतापाची...
देश / विदेश

मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे !

News Desk
मुंबई | भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ट्वीट करत चीनच्या...
देश / विदेश

भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद

News Desk
नवी दिल्ली | भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाल्याची माहिती ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. गॅलवान व्हॅलीमध्ये चीनसोबत झालेल्या झटापटीत...