नवी दिल्ली | भारत-चीनमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला असून देशभरात संतापाची...
मुंबई | “आम्ही प्रथम आमची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडू. आमची भूमिका ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे देखील समाधान होईल. त्यानंतर मग ‘सामना’ने पुन्हा नवा अग्रलेख लिहावा”, असे विधान...
मुंबई | महाविकासआघाडीतील काँग्रेस पक्ष नाराज असल्याच्या चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. मात्र, काँग्रेसच्या नाराजी मागे खर कारण काय हे सामनाच्या आजच्या (१६ जून)...
मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात महाविकासआगाडीतील काँग्रेसमध्ये धुसपूस सुरू आहे. सामनाच्या आजच्या (१६ जून) अग्रलेखात काँग्रेस राजकारणातील...
मुंबई | महाविकासआघाडीत काँग्रेस पक्ष नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सामनाच्या आज (१६ जून) ‘खाट का कुरकुरतेय?’, असे म्हणत...
मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील महाविकासआघाडीतील अंतर्गत धुसपूस आता बाहेर पडत आहे. “नोकरशहा महाविकसाआघाडीत भांडणे लावत आहेत,”...
मुंबई | महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असून काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाहीत. अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सध्या राज्यभर सुरू आहे....
मुंबई | कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या गंभीर स्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी वारंवार केंद्रावर टीका करताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राहुल गांधींनी...
मुंबई | राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेस नेत्यांची नाराजी आता अगदी उघड झाली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची गुरुवारी (११जून) रात्री मुख्यमंत्री...
मुंबई | राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे चित्र आहे. महाविकासाआघाडी सरकारमध्ये...