HW News Marathi

Tag : editorial

राजकारण

फक्त सत्ता आणि निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा आधी दुष्काळाला पटकी द्या !

News Desk
मुंबई | 2019 च्या निवडणुका कशा जिंकायच्या, कोणाला कसे पटकायचे याची व्यूहरचना आखली जात आहे. राज्यकर्ते निवडणुकांचाच विचार करणार असतील तर दुष्काळाला पटकी कोणी द्यायची?...
राजकारण

यवतमाळची आणीबाणी लादली आहे काय ?

News Desk
मुंबई | देशातील सध्याच्या परिस्थितीची प्रत्येकाला लाज वाटायला हवी असे प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांनी म्हटले आहे. यवतमाळच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास...
राजकारण

‘बा–चा–बा–ची’तून देशाला आणि जनतेला काय मिळेल?

News Desk
मुंबई | ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असोत, त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल....
राजकारण

आता २०१९ संपूर्ण परिवर्तनाचे वर्ष ठरेल काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

News Desk
मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींच्या सरकारविरोधी पत्रकार परिषदेने 2018 या वर्षाची सुरुवात झाली आणि रिझर्व्ह बँकेला सरकारी बटीक बनविण्याच्या प्रयत्नाने या वर्षाची अखेर झाली....
राजकारण

‘‘बारा महिने तप केलं अन् गाढवासंगं पाप केलं!’’

News Desk
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगरला भाजपचा महापौर, उपमहापैर बसला आहे. राष्ट्रवादीने हा पाठिंबा बिनशर्त दिल्यामुळे दोघांचेही खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा...
राजकारण

सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने आपले मन मोकळे केले. अटलजींनी लोकशाहीला व नात्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. म्हणूनच सत्तेवर नसलेल्या अटलजींचे...
राजकारण

 मोदी विष्णूचा तेरावा अवतार तर शहा चाणक्य !

News Desk
मुंबई | ‘काँग्रेसमुक्त हिंदुस्थान’चे नारे देऊन त्यांचे घसे कोरडे पडत होते व देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला रोज श्रद्धांजली वाहिली जात होती. या सगळ्यांना राहुल...
राजकारण

पाच राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश दिला !

News Desk
मुंबई | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैंकी तीन राज्यांत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. देशभरात मोदी लाटेच्या जोरावर तीन राज्यांत...
देश / विदेश

कॅन्सरसारख्या असाध्य रोगालाही प्रदूषणाच्या बळींनी मागे टाकले !

News Desk
मुंबई | हिंदुस्थानातील हवेचे प्रदूषण अत्यंत धोकादायक पातळीवर पोहचले आहे. प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाटय़ाने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. हवेतील प्रदूषणाने आता...
राजकारण

प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार !

News Desk
मुंबई | प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल...