HW News Marathi

Tag : face

राजकारण

पाच राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश दिला !

News Desk
मुंबई | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैंकी तीन राज्यांत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. देशभरात मोदी लाटेच्या जोरावर तीन राज्यांत...
देश / विदेश

कॅन्सरसारख्या असाध्य रोगालाही प्रदूषणाच्या बळींनी मागे टाकले !

News Desk
मुंबई | हिंदुस्थानातील हवेचे प्रदूषण अत्यंत धोकादायक पातळीवर पोहचले आहे. प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाटय़ाने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. हवेतील प्रदूषणाने आता...
राजकारण

प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार !

News Desk
मुंबई | प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल...
राजकारण

केजरीवाल मिरचीपूड प्रकरणानंतर तरी शेतकऱ्यांच्या मिरचीला भाव मिळू द्या!

News Desk
नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका अज्ञात व्यक्तींनी मिरचीपूड फेकली घटना सचिवालयात घडली. याआधी केजरीवाल यांच्यावर शाई फेकण्यात आली. भरसभेत त्यांच्यावर चप्पल...
राजकारण

मुख्यमंत्री इतके तटस्थ आणि स्थितप्रज्ञ कसे काय राहू शकतात?

swarit
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीस चार वर्षे झाल्याबद्दल सर्वत्र ‘जश्न’ साजरा होत आहे. स्वागत आणि अभिनंदनाच्या अक्षता, फुलांचा वर्षाव त्यांच्यावर सुरू असतानाच बेळगावातील...
राजकारण

अजित पवार ‘मुतऱ्या’ तोंडाचे सामनातून टीका

News Desk
मुंबई | अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला...
राजकारण

शिवस्मारक हे पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात !

News Desk
मुंबई | छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात होणे ही महाराष्ट्रासाठी मोठी अभिमानाचीच बाब आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक म्हणजे स्वतःचीच मालकी. इतर कोणी या...
राजकारण

‘दुष्काळसदृश’ आणि सरकार ‘अदृश्य’ असा खेळ का मांडला जात आहे?

News Desk
मुंबई । दुष्काळाचा राक्षस महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी टपला आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला दुष्काळाच्या वणव्याने आपल्या मगरमिठीत घेतले आहे. दुष्काळाच्या संकटाने अर्ध्या राज्याचे वाळवंट केले आहे....
राजकारण

सरकारने घरोघरी ‘बार’ उघडण्याचा परवाना देऊन ‘क्रांतिकारक’ पाऊल टाकले !

News Desk
मुंबई | ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देऊन, दारुच्या होम डिलिव्हरीला ग्रीन सिग्नल देणाऱ्या राज्य सरकारवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून टीका केली आहे....
महाराष्ट्र

सत्ता टिकवण्यासाठी डोंबाऱ्याचा खेळ करीत राहणे ही लोकशाही नाही

News Desk
मुंबई | विरोधाकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. या अविश्वासाच्या ठरावावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर...