HW News Marathi

Tag : farmer

व्हिडीओ

NCPकडून ShivSena ला संपवण्याचा प्रयत्न; Sujay Vikhe Patil यांचा आरोप

News Desk
अहमदनगरचे भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी...
महाराष्ट्र

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जदाता झाला पाहिजे! – नितीन गडकरी

News Desk
येणाऱ्या काळात साखरेऐवजी इथेनॉल आणि बगासपासून बनवायला प्राधान्य द्यायला हवे....
महाराष्ट्र

शासनाच्या विविध योजनांचा शेतकरी व जनतेने लाभ घ्यावा! – दादाजी भुसे

Aprna
भुसे म्हणाले की, मालेगाव तालुक्याचा नानाजी देशमख संजीवनी प्रकल्प योजनेत सहभाग झाल्याने या योजनाचा लाभ येणाऱ्या काळात मालेगावातील जनतेला होणार आहे...
महाराष्ट्र

संकटांनी ग्रस्त शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Aprna
पाठीमागे लागलेल्या संकटाची मालिका थांबत नसल्याने शेवटी वैतागून शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची घटना पाथरी तालुक्यातील लोणी येथे घडली असून गळफास घेत ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या शेतकऱ्याने जीवन...
Uncategorized

लखीमपूर खेरी प्रकरणी प्रश्न विचारताच केंद्रीय मंत्री संतापले; पत्रकाराची पकडली कॉलर

News Desk
मुंबई | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याच्या आरोप असलेले केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी हे पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात अडकले...
व्हिडीओ

“राज्य सरकारकडून मदत निश्चीतच! पण केंद्राकडून मात्र मदतीचा हात आवश्यक”- Shivsena खासदार

News Desk
सोयाबीन आणि कापूस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अक्षरशा सोयाबीनला शेतातच उभ्या झाडाला कोम्ब आल्याचे पाहायला मिळते मात् जवळपास बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक लाख...
व्हिडीओ

पिकाला शासनाची साथ नाहीच! Buldhana मधून ‘हा’ Ground Report

News Desk
बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान… शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला असून मात्र अद्याप सुद्धा शेतकऱ्याला सरकारकडून कुठल्या प्रकारचे मदत जाहीर न...
देश / विदेश

मोदी सरकारविरोधात RSSच्या संघटना उतरणार रस्त्यावर ?

News Desk
दिल्ली | केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकऱ्यांचे आदोलन सुरु आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरु असलेल्या या आंदोलनात आता...
महाराष्ट्र

शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे!

News Desk
मुंबई | नवीन कृषी कायदा करायचा असेल तर चर्चेच्या माध्यमातून करता येतो. केंद्रसरकारने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे मागे घेऊन तात्काळ शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. एखादा...
Covid-19

प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य | निर्मला सीतारमण

News Desk
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासासाठी २० लाख कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१४ मे) छोटे...