HW News Marathi

Tag : farmers

क्रीडा

पक्षपात बाजूला ठेवून ऊसतोड कामगार बांधवांची पारदर्शक पद्धतीने नोंद व्हावी – धनंजय मुंडे

News Desk
मुंबई | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देता यावा...
राजकारण

मोदीसाहेबाच्या आशिर्वादाने सोयाबीनचे दर पडले – शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

News Desk
उस्मानाबाद | देशाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर कोसळत असुन केंद्र सरकारनं 12 लाख टन जनुकीय बदल केलेल्या सोयाबीन डीओसीच्या आयातीला दिलेली...
देश / विदेश

शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी 27 सप्टेंबरला भारत बंद

News Desk
मुझफ्फनगर मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्राने लागून केलेल्या कृषी कायद्यांना परत घ्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. या मुद्द्यावर...
महाराष्ट्र

…पण तेव्हा कधी शेतकऱ्यांनी पिकं फेकून देण्याची वेळ आणली नाही

News Desk
जुन्नर | जुन्नर येथील शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी कृषी आणि कोरोनाच्या परिस्थितीवर आपली भूमिका मांडली. ‘आपल्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं पण...
देश / विदेश

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची २२ जुलैपासून ‘शेतकरी संसद’, जंतर-मंतरवरकरणार आंदोलन

News Desk
नवी दिल्ली | केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात गेले अनेक महिने शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. आता शेतकरी संघटनांनी काल (२० जुलै) बोलताना, संसदेचं पावसाळी अधिवेशन...
महाराष्ट्र

“मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागितली, पत्र लिहिलं पण…”,राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी

News Desk
मुंबई।केंद्रीय कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन सुरूये (२८जूनला) आंदोलनाला सात महिने पूर्ण झाली, कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी सरकार केव्हाही तयार आहे...
व्हिडीओ

शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेवर राहू नये ! ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना धक्का

News Desk
राज्यात मान्सून दाखल झाला आहे. शेतकरी शेतीच्या कामाला जोमाने लागला आहे. अशातच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी मोठं...
देश / विदेश

26 जूनला देशभरातील राजभवनांसमोर निदर्शने, संयुक्त किसान मोर्चाचा एल्गार

News Desk
नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने एक मोठी घोषणा...
व्हिडीओ

पवारसाहेब आता तुम्हीचं आधार ! शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षा का वाढवली ?

News Desk
उजनीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे (Ujani Water Issue) सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. जलसंधारण मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात...
व्हिडीओ

शेतकऱ्यांना दिलासा देत ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय! राजू शेट्टींनीही मानले आभार

News Desk
एकीकडे मोदी सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर २ महिन्यांपासून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना शेतकऱ्यांच्या मनात केंद्राविषयी मोठी असंतोषाची भावना निर्माण झालेली असताना...