HW News Marathi

Tag : farmers

राजकारण

पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा !

News Desk
पंढरपूर | राफेल डील हा घोटाळाप्रमाणे पीक विमा योजनेमध्येही मोठा घोटाळा झाला असल्याचा सवाल उपस्थिती करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाना साधला...
राजकारण

राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्जमाफ

News Desk
रायपूर | राजस्थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगाल आली आहे. निवडणुकीच्या पाश्वभुमीवर काँग्रेसकडून गुरुवारी(२९ नोव्हेंबर) जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात जवळपास ४०० घोषणांचा...
कृषी

Farmers protest : शेतकऱ्यांचा दिल्लीत हल्लाबोल, आज संसद भवनाला घेराव

News Desk
नवी दिल्ली | कर्जमाफी आणि शेतमालाच्या खर्चावर दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांना घेऊन देशभरातील हजारो शेतकरी संघटनांनी गुरुवारी(२९ नोव्हेंबर) पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहेत....
राजकारण

‘लोकसंघर्ष मोर्चा’ आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

News Desk
मुंबई | वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढण्यात आला...
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी राबविली जाणार १ लाख सौर कृषी पंप योजना

Gauri Tilekar
मुंबई | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ लाख सौर कृषी पंपाची योजना ३ वर्षात राबविण्यात येणार आहे. १ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज...
कृषी

‘किसान क्रांती पदयात्रा’ रोखण्यासाठी दिल्लीत लाठीमार, अश्रुधुरांचा वापर

swarit
नवी दिल्ली | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत ‘किसान क्रांती पदयात्रा’ काढली आहे. भारतीय किसान युनियनची किसान क्रांती यात्रा हजारोच्या संख्येने...
कृषी

साखर उद्योगासाठी केंद्र सरकारकडून ४५०० कोटींचे पॅकेज

swarit
नवी दिल्ली | केंद्रीय मंत्रालयाने साखर उद्योगासाठी गुड न्यूज दिली आहे. सरकारने मंत्रालयाकडून ४५०० कोटीचे पॅकेज दिले. या निर्णयाचा सर्वांधिक फायदा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील...
कृषी

सण बळीराजाच्या सर्जा-राजाचा

Gauri Tilekar
बैलपोळा हा श्रावणी अमावास्येला साजरा करण्यात येणारा बळीराजाच्या सण. शेतीच्या कामांमध्ये आणि बळीराजाच्या आयुष्यात बैलांचे विशेष महत्त्व असे असते. संपूर्ण वर्षभर खांद्यावर भार वाहणाऱ्या बैलांप्रती...
संपादकीय

…म्हणून शेतक-यांना दूध रस्त्यावर ओतावे लागते

swarit
पूनम कुलकर्णी | राज्यात १६ जुलै २०१८ पासून दूध आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात प्रमुख्याने गाईच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात...
महाराष्ट्र

विधानभवनाची बत्ती गुल, नागपुरात मुसळधार पाऊस

News Desk
नागपूर | नागपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात आहे. यामुळे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशना पहिल्यांदाच बत्ती गुल झाल्यामुळे विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाले आहे. विधीमंडळाचे पुढील कामकाज सोमवारी...