HW News Marathi

Tag : farmers

व्हिडीओ

जलसमाधीसाठी शेकडो शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर मुंबईच्या दिशेने रवाना

Manasi Devkar
सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेकडो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेणार असल्याचा सरकारला इशारा दिला होता. त्यानुसार...
व्हिडीओ

बुलढाण्याच्या सभेत भाषण थांबवत संतापले राहुल गांधी

Chetan Kirdat
बुलढाणा : भारत जोडो यात्रेदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील भास्तन या गावात राहुल गांधी यांच्या का छोट्याशा सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 19 सप्टेंबर 2021 रोजी...
व्हिडीओ

17 तारखेला ‘ऊसतोड बंद’ आंदोलन करणार; Ravikant Tupkar यांचा इशारा

News Desk
एकरकमी एफआरपी (Sugarcane FRP) आणि इतर विविध मागण्यांसाठी १७ आणि १८ नोव्हेंबरला संपूर्ण राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड...
महाराष्ट्र

परशुराम घाट पुन्हा बंद होणार; ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Chetan Kirdat
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) परशुराम घाटात (Parshuram Ghat) चौपदरीकरणासाठी माथ्यावरील डोंगर कटाईसह माती भरावाच्या कामासाठी घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याचा विचार सुरु...
महाराष्ट्र

Featured राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही! – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Aprna
औरंगाबाद | राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचे मोठे  नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसात कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या...
व्हिडीओ

सोयाबीन व कापूस यांच्या वाढीव भावासाठी Ravikant Tupkar यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार

News Desk
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज दिनांक 6 रोजी कापूस व सोयाबीनच्या वाढीव भावासाठी एल्गार मोर्चा हा काढला असून यामध्ये होणाऱ्या सतत पावसामुळे...
व्हिडीओ

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाइन करा! राजू शेट्टींची मागणी

News Desk
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांनी पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे उस परिषद घेत उस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत जनजागृती केली आहे.राज्य सरकारला उस उत्पादकांच्या...
महाराष्ट्र

Featured ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार ; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna
मुंबई । राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय...
व्हिडीओ

“समृद्धी महामार्ग लगतच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबून चालणार नाही” – Sambhaji Raje

News Desk
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग झाला असून हा निश्चितच चांगला आहे .मात्र या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांना समस्या निर्माण झाल्या असून सिन्नर तालुक्यातील सिन्नर तालुक्यातून जाणारे...
महाराष्ट्र

Featured बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

Aprna
बीड | बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. त्यामुळे बीड जिल्ह्यात (Beed) शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. अतिवृष्टीने...