मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (८डिसेंबर)भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला...
मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे सरकार विरोधात गेले १२ दिवस आंदोलन सुरु आहे. देशव्यापी ‘बंद’ म्हणजे दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या...
मुंबई | नर्सिंग संवर्गातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. वैद्यकीय आस्थापना नियमन कायदा नवीन रुपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी,अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम...
नागपूर | कोरोनामुळे या संपूर्ण सत्रात बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज पालकमंत्री डॉ....
मुंबई । राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील कोरोनास्थितीची माहिती दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी आज (७ सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ३ हजार ७५ कोरोनाबधितांची वाढ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. एच डब्ल्यू मराठीच्या सहाय्यक संपादक आरती मोरे यांनी...
राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मनसे-भाजप युतीच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या आंदोलनमधील दोन्ही पक्षांच्या साधर्म्य असणाऱ्या भूमिका आणि महाविकासआघाडी विरोधातली आक्रमकता पाहता...
मुंबई । “शरद पवार हे राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले”, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद...
दिल्लीत चाललेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातूनही पाठिंबा दिला जातोय.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाधक्षा पूजा मोरे या आंदोलनात थेट सहभागी झाल्या आहेत.या आंदोलनाच्या एकंदर पार्श्वभूमिवर त्यांच्याशी साधलेला...
मुंबई | देशात सध्या कोवीड महामारीची परिस्थीती आहे तसेच जुलमी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलनही सुरु आहे. सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ही परिस्थिती...