HW News Marathi

Tag : Featured

महाराष्ट्र

“ST कर्मचाऱ्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून आपलं नुकसान करून घेऊ नये!” परबांची विनंती

News Desk
मुंबई | “एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भडकल्या असलेल्या तरीही त्यांनी चुकीचे कोणतेही पाऊल उचलू नका,” अशी विनंत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. “राजकीय...
महाराष्ट्र

“सुनील शिंदेंना त्यांच्या त्यागाचं फळ मिळालं!”, – संजय राऊत

News Desk
मुंबई | “सुनील शिंदे यांना त्याग आणि निष्ठेचे फळ मिळाले,” असे शिवसेनेंचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणालं. आता विधानपरिषदेत आमदार म्हणून आणण्यासाठी...
मनोरंजन

“शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळविलं, भीक मागून नाही!”, राऊतांचा कंगना-गोखलेंना टोला

News Desk
मुंबई | “शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र दिनच आहे. आणि हे स्वातंत्र शेतकऱ्यांनी लढून मिळविलं. भीक मागून मिळविलेलं नाही,” असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना...
महाराष्ट्र

“अनिल परबांची साडी-चोळी, नारळ देऊन ओटी भरणार!”, पडळकरांची जहरी टीका

News Desk
मुंबई | अनिल परबांची साडी-चोळी देऊस, नारळ देऊन ओटी भरणार, अशी जहरी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्याचं परिवहन मंत्री अनिल परबा यांच्यावर केली...
Uncategorized

ST कडून रत्नागिरी जिल्ह्यातील ८६ रोजंदारी कर्मचाऱ्याचं निलंबन

News Desk
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राज्यांचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी वारंवार एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून देखील आंदोलनावर अद्याप तोडगा...
महाराष्ट्र

रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित

News Desk
मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार, असा इशारा...
महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून ‘या’ पाच जणांना मिळाली उमेदवारी

News Desk
मुंबई | राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे. भाजपकडून पाच जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपकडून कोल्हापूर, नागपूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई...
महाराष्ट्र

“मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही!;” बाळासाहेब थोरात

News Desk
मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा गेल्या एक वर्षापासून ऊन, पाऊस...
महाराष्ट्र

“मोदींनी जीव गमवलेल्या ७०० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी!”- संजय राऊत

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषी कायदे मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या वर्षभरापासून आंदोलन...
देश / विदेश

“… तोपर्यंत मी विधानसभेत पाऊल ठेवणार नाही!”, चंद्राबाबू नायडूंनी घेतली शपथ

News Desk
मुंबई | मी जोपर्यंत आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सत्तेत येत नाही. तोपर्यंत मी आंध्र प्रदेशच्या विधानसभेत पाऊल देखील ठेवणार नाही, असा शपथ आंध्र प्रदेशचं माजी...