मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधानांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान...
मुंबई | कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचा सर्व स्तरांतून विरोध केला जात आहे. हा निर्णय अत्यंतो दुर्दैवी असून शेतकरी या विरोधात आहे. लॉकडाऊन...
नवी दिल्ली | १४ सप्टेंबरपासून पावसाळी आधिवेशनाला सुरुवात झाली आहे. देशात शेतकऱ्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. अशात आज(१६ सप्टेंबर) शेतकऱ्यांशी संबंधित तीन अध्यादेशांवरुन शेतकरी...
मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण आणि भाजपची भूमिका यावर सडकून टीका करण्यात आली आहे. लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांचे आक्षेपार्ह...
नवी दिल्ली | आजपासून (१४ सप्टेंबर) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी होऊ नये, यासाठी पावसाळी...
मुंबई | देशात कोरोना हे संकट लोकांचे जीवन विस्कळीत करत चालले आहे. देशावर आर्थिक संकट ओढवले आहे. अशात लॉकडाऊन केल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांचे जास्त...
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी देणारा ई-मेल राष्ट्रीय तपास यंत्रणेला आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘किल नरेंद्र मोदी’ असा...
मुंबई । “पंतप्रधान फक्त ४ तासच झोपतात, मुख्यमंत्र्यांनी किमान तेवढा वेळ तरी काम करावे”, असे म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला...
नवी दिल्ली | देशात दररोज असंख्य सायबर गुन्हे घडत आहेत. आर्थिक फसवणुकीपासून ते सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्यापर्यंत अनेक घटना रोज घडत आहेत.आता देशाचे पंतप्रधान...