मुंबई | देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारन २० लाख कोटींच पॅकेज जाहीर केले. कोरोनाच्या संकटकाळात पहिल्यांदाच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आज (२२ मे)...
मुंबई | पश्चिम बंगालमध्ये अम्फन चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी काल (२१...
मुंबई | पीएम केअर्स फंडविरोधात दिशाभूल केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये जिल्ह्यात एका वकिलाने पीएम केअर्स फंडविरोधात...
मुंबई | कोरोनामुळे देशात मोठे आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक चक्र सुरळीत चालण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या...
नवी दिल्ली | कोरोनामुळे देशाच्या अनेक राज्यांत अडकलेल्या मजूरांसाठी विशेष ट्रेन सोडल्या गेल्या. तसेच, स्थलांतरित कामगारांना गावी गेल्यानंतर काम मिळावे यासाठी मनरेगा योजनेला सरकारने बळ...
मुंबई | कोरोनाच्या संकट काळात इडकलेल्या श्रमिकांसाठी, मजूरांसाठी विशेष ट्रेन सोडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी या मजूराेना भेटून त्यांची विचारपूस...
नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची आज (१७ मे) पत्रकार परिषदेतून २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजबद्दल माहिती दिली. अर्थमंत्र्यांची आज पाचवी आणि...
मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. सध्या देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन आज (१७ मे) संपणार आहे....
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतला आत्मनिर्भर करण्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकजे जाहीर केले. या आर्थिक पॅकजे कोणत्या क्षेत्रात किती पैसे...
मुंबई | देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला...