HW News Marathi

Tag : NDRF

देश / विदेश

पंतप्रधानांनी एनडीआरएफच्या स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

News Desk
एनडीआरएफ स्थापना दिवस हा भारतातील आपत्तीच्या परिस्थितीत एनडीआरएफ कर्मचार्‍यांची मदत आणि मदत करण्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो....
व्हिडीओ

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ! NDRF कडून बचावकार्य सुरु

News Desk
महााराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुरस्थिती आली आहे. अशात एनडीआरफ पथकाकडून मदतकार्य़ सुरु करण्यात आले आहे. #maharashtra #rain #flood #kolhapur #chiplun #mahad #NDRF...
महाराष्ट्र

पुरामुळे कोकणात झालेल्यांना केंद्राने तातडीने मदत करावी, राऊतांची मागणी

News Desk
मुंबई | कोकणात ३ दिवसांपाऊसन पावसाने हाहाकार माजवला आहे. चिपळूण मध्ये नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने गावांमध्ये पाणी शिरून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. NDRFचे जवान तिथे...
व्हिडीओ

मुंबईत पावसाचा कहर,मुंबईची पुन्हा झाली तुंबई!

News Desk
रात्रभरापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर...
महाराष्ट्र

राज्यात अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता १६ एनडीआरएफच्या टीम तैनात

News Desk
मुंबई | मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची परिस्थिती ओढवली आहे. या परिस्थितीत राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन...
Covid-19

#NisargaCyclone : आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज, तर पालघर जिल्ह्यात एनडीआरएफ टीम दखल

News Desk
मुंबई | कोरोना संकटाबरोबरच आता महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळाचे नैसर्गिक आपत्तीचेही संकट समोर उभे ठाकले आहे. मात्र, निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तयारी केली आहे. मुंबईत...
मुंबई

भिवंडीत ४ मजली इमारती कोसळली, २ जणांचा मृत्यू तर ५ जण जखमी

News Desk
मुंबई। भिवंडी येथील शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तर दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात...
महाराष्ट्र

आतापर्यंत ४ लाख २४ हजार ३३३ जणांना सुरक्षितस्थळी हलविले

News Desk
मुंबई । सांगली, कोल्हापूर येथील पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाने आतापर्यंत ४ लाख २४ हजार ३३३ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात...
व्हिडीओ

KolhapurFlood | आम्ही घर सोडणार नाही…पूरग्रस्तांची भूमिका ..

Arati More
पूरस्थितीमध्ये लोकांचं स्थलांतर करण्यात अडथळा येतोयआम्ही घर सोडून जाणार नाही, अशी काही लोकांची भूमिका आहे. घरापेक्षा जीव महत्वाचा हे लोकांनी समजून घ्यायला हवयं या भूमिकेमुळे...
महाराष्ट्र

राज्य सरकारने केले ६ हजार २०० लोकांचे पुनर्वसन

News Desk
पुणे | गेल्या काही दिवसांत सलग झालेल्या वादळी पावसामुळे राज्यातील १६ गावांना पुराचा फटका बसला. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि पुण्याला अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण...