HW News Marathi

Tag : Uddhav Thackeray

राजकारण

आता २०१९ संपूर्ण परिवर्तनाचे वर्ष ठरेल काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

News Desk
मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींच्या सरकारविरोधी पत्रकार परिषदेने 2018 या वर्षाची सुरुवात झाली आणि रिझर्व्ह बँकेला सरकारी बटीक बनविण्याच्या प्रयत्नाने या वर्षाची अखेर झाली....
राजकारण

‘‘बारा महिने तप केलं अन् गाढवासंगं पाप केलं!’’

News Desk
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगरला भाजपचा महापौर, उपमहापैर बसला आहे. राष्ट्रवादीने हा पाठिंबा बिनशर्त दिल्यामुळे दोघांचेही खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा...
राजकारण

ऊस उत्पादकाची फरफट कायमच !

News Desk
मुंबई | कांदा उत्पादक असो की ऊस उत्पादक, असे एकही वर्ष जात नाही की त्याची फरफट झाली नाही. कांद्याचे भाव प्रति किलो दोन-तीन रुपयांपर्यंत कोसळल्यावर...
राजकारण

सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने आपले मन मोकळे केले. अटलजींनी लोकशाहीला व नात्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. म्हणूनच सत्तेवर नसलेल्या अटलजींचे...
राजकारण

हिंदुत्ववादी सरकारच्या कानांपर्यंत हा टाहो पोहचेल काय ?

News Desk
मुंबई | कश्मिरी पंडितांचे दुःख, त्यांच्या वेदना याविषयी आजवर खूप लिहून आणि बोलून झाले. मात्र कश्मिरी पंडितांच्या व्यथा आजही आहे तशाच आहेत. कश्मिरी पंडितांची ही...
राजकारण

पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा !

News Desk
पंढरपूर | राफेल डील हा घोटाळाप्रमाणे पीक विमा योजनेमध्येही मोठा घोटाळा झाला असल्याचा सवाल उपस्थिती करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाना साधला...
राजकारण

राजनाथ सिंग म्हणतात, ‘संयम राखा’ तर गडकरी सांगतात, ‘सहमतीने मंदिर बांधा’

News Desk
मुंबई | अयोध्येत राममंदिर उभारावे यासाठी भारतीय जनता पक्षावर आतूनच दबाव आहे. पक्षाच्या प्रत्येक बैठकीत राममंदिर कधी उभारणार ते सांगा? राममंदिरावर अध्यादेश काढणे राहिले बाजूला,...
राजकारण

कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे तरी सरकार जागे होणार आहे का ?

News Desk
मुंबई | मागील दहा वर्षांतील हाच आकडा 48 हजारांवर आहे आणि त्यातील बळींची संख्या 600 वर. मुंबईतील इमारती कशा ‘सुप्त ज्वालामुखी’ बनल्या आहेत याचा आणखी...
राजकारण

 मोदी विष्णूचा तेरावा अवतार तर शहा चाणक्य !

News Desk
मुंबई | ‘काँग्रेसमुक्त हिंदुस्थान’चे नारे देऊन त्यांचे घसे कोरडे पडत होते व देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला रोज श्रद्धांजली वाहिली जात होती. या सगळ्यांना राहुल...
राजकारण

पाच राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश दिला !

News Desk
मुंबई | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैंकी तीन राज्यांत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. देशभरात मोदी लाटेच्या जोरावर तीन राज्यांत...