HW News Marathi

Tag : UddhavThackeray

देश / विदेश

थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट? भाजपविरोधातील पुढील रणनीती ठरणार

News Desk
मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या विविध महत्त्वाच्या घडामोडी आणि मोठ्या वादांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार...
महाराष्ट्र

“मी येणारच काही जमेना म्हणून अस्वस्थ”- शरद पवार

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या संकल्पनेतील योजना जनतेसाठी राबवाव्यात, असे आवाहन करून विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करण्याऐवजी विरोधकाच्या भूमिकेत काम करावे...
महाराष्ट्र

‘बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं’ – नितेश राणे

News Desk
मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा दर वर्षी सिवसैनिकांसाठी पर्वणीच असतो.यांदा हा दसरा मेळावा शन्मुखामंद सभागृहात होता. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षावर आपली तोफ डागली होती. त्यावर भाजप...
महाराष्ट्र

फडणवीस म्हणतात, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही!

News Desk
नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात म्हणाले होते की, महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. यूनियनबाजी आणि खंडणीने बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही. कोलकाताची आजची व्यवस्था...
देश / विदेश

काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस मग तिकडेच!

News Desk
मुंबई | विजयादशमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही...
महाराष्ट्र

अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीला पुन्हा डिवचले

News Desk
मुंबई | अनेकदा अमृता फडणवीस यांना आपण महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात बोलताना पाहतो. अनेकदा सोशल मिडीयाच्या अकाउंट्स वरुन त्या टीका करत असतात. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी...
महाराष्ट्र

“राणेजी, बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्यांना काढूनही टाकलेलं लक्षात असुदे”- मुख्यमंत्री

News Desk
सिंधुदुर्ग | नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनीही एकमेकांना जोरदार टोले लगावले आहेत. सुरुवातीला भाषण करताना नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या विकासामध्ये आपण...
महाराष्ट्र

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून निधी मंजूर

News Desk
मुंबई | राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता एकूण 365 कोटी 67 लाख...
महाराष्ट्र

येत्या आठवड्यात मदतीच्या पॅकेजची घोषणा

News Desk
उस्मानाबाद | मराठवाङ्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असुन उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास तीन लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. शासन लवकरात लवकर पंचनामे करत असुन लवकरच...
महाराष्ट्र

आघाडी सरकारला ५ लाख रुपयांची मदत करायला काय हरकत आहे – विखे पाटील

News Desk
मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुळे कहर माजवला आहे. आणि यात मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला केंद्र सरकार जर ५० हजार रुपयांची मदत करणार असेल तर राज्यातील...