HW News Marathi
Uncategorized

रेल्वेतील अन्न खरंच खाण्यायोग नाही

मुगलसराई( उत्तरप्रदेश) रेल्वेमधील अन्न मानवासाठी योग्य नसल्याचा अहवाल नुकताच सादर झालेला आहे. त्याचा प्रत्यय नुकताच उत्तरप्रदेशातील प्रवाशांना आला. झारखंडहून प्रवास करणाऱ्या काही भाविकांच्या व्हेज बिर्याणीमध्ये चक्क मृत पाल आढळून आली आहे. याबाबत प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ते अन्न फेकून आपले हात झटकले. परंतु काही वेळात प्रवाशी बेशुद्ध पडू लागल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. काही प्रवाशांनी तर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना तक्रार करून जेवणाचे फोटो पाठवून दिली. याची तत्काळ दखल घेऊन रेल्वे थांबली त्या ठिकाणी अधिकारी आणि डॉक्टरांचे पथक पाठवले. जखमी तत्काळ मदत केली. परंतु या निमित्ताने रेल्वेच्या जेवणाचा दर्जा कसा आहे, याचा अनुभव प्रवाशांना आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार

News Desk

Nashik Bus Accident : 11 प्रवाश्यांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Seema Adhe

राजीव गांधींमुळेच मी आज जिवंत – अटलबिहारी वाजपेयी | Rajiv Gandhi | Atal Bihari Vajpayee | Congress | BJP

Gauri Tilekar
क्राइम

पालघर- युवकाची  लोकल खाली आत्महत्या

News Desk

नागनाथ बाबर

पालघर जिल्ह्यातील बोइसर येथील युवकाने लोकल खाली येऊन आत्महत्य केल्याची घटना समोर आली आहे

बोइसर येथील धनानी नगर मध्ये राहणाऱ्या परमेश्वर बागल नावाच्या युवकाने उमरोळी रेलवे स्टेशन जवळ संध्याकाळी साडेचार ते पाच वाजता च्या दरम्यान मुंबई कडून डाहनुकड़े जाणाऱ्या लोकल खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसून रेल्वे पोलिस तापस करीत आहेत

Related posts

Koregaon Bhima Violence | पाचही आरोपींच्या नजरकैदेत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ

swarit

अपघातातील सहा दुर्दैवी मयतांचे एकाच चितेवर सामुहिक अंत्यसंस्कार

News Desk

भोकर पोलीस ठाणे झाले आता ” स्मार्ट “

News Desk