मुंबई। मुंबईत गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता मुंबई महापालिकेनं व्यक्त केली आहे. तसेच या महिन्यातील आकडेवारीही तेच दर्शवतेय. मुंबईत ऑगस्ट महिन्यात दररोज...
नवी दिल्ली। आसाम, उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातनंतर आता आणखी एका राज्याचे मुख्यमंत्री भाजप नेतृत्व बदलणार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कारण...
नाशिक। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे विरुद्ध ठाकरे सरकार असा वाद चांगलाच पेटला होता त्यानंतर राणे यांना अटक झाली जामीनही...
मुंबई। दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड...
पुणे। पालघर, नाशिक आणि पुण्यात बुधवारी (१५ सप्टेंबर) जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील तीन दिवस कोकणात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र,...
सातारा। विकास कामांचे आम्ही केवळ आश्वासन देत नाही. शब्द देतो आणि तो पाळतो, असं राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी...
मुंबई। “मोदी सरकार म्हणते, पेगॅसस विषयावर प्रतिज्ञापत्र दिलेच तर अतिरेकी संघटनांचा फायदा होईल. प्रश्न इतकाच आहे की, पेगॅसस वापरले की नाही?, असा थेट सवाल करत...
मुंबई। केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली होती. राजस्थान विधानसभेत आयोजित एका परिसंवादात नितीन...
कोल्हापूर। ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थन करण्यासाठी गृह राज्य, पालकमंत्री सतेज पाटील मैदानात उतरले. तर दरम्यान कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हा कार्यालयात...