HW News Marathi

Category : महाराष्ट्र

महाराष्ट्र

पूरग्रस्त भागात दररोज 15,000 थाळ्या पुरवणार मास्टरशेफ संजीव कपूर!

News Desk
मुंबई। गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागांमध्ये पावसाने कहर केला आहे आणि यातूनच अनेकांचे परिवार उद्ध्वस्त होऊन काहींना आपले जीव देखील गमवावे लागलेत,...
महाराष्ट्र

आता थेट शेतकरी मोबाईल ॲपद्वारे करणार पिकांची नोंदणी, बाळासाहेब थोरातांची माहिती!

News Desk
मुंबई। शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंद करण्याची जी पद्धत आहे ती आता नव्या रूपाने शेतकऱ्यांसमोर येणार आहे अर्थातच एक एप्लीकेशन तयार करण्यात आला आहे आणि त्या...
महाराष्ट्र

पूरग्रस्त भागात परिस्थिती निवळेपर्यंत ग्राहकांना वीज बील पाठवू नका – नितीन राऊत

News Desk
कोल्हापूर। गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये पावसाने कहर केला आहे. आणि यामुळेच अनेकांचे परिवार उद्ध्वस्त होऊन जीवही गमवावे लागले आहेत. राज्यात मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र...
महाराष्ट्र

‘पुण्यासाठी काही सूट देता येईल का याबाबत चर्चा सुरु’, गृहमंत्र्यांची माहिती

News Desk
पुणे। पुणे जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र पुण्यासाठी काही सूट देता येईल का याबाबत चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याबाबत चर्चा...
महाराष्ट्र

एसपीची फुकट बिर्याणी महागात, गृहमंत्र्यांनी घेतली दखल

News Desk
पुणे। पुणे पोलीस दलात सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची...
महाराष्ट्र

‘राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकांत’, शंभूराज देसाईंचं मोठं विधान

News Desk
मुंबई। केंद्रीयमंत्री नारायण राणे हे सतत विरोधी पक्षावर टीका करत असतात. त्यांच्या सततच्या टीकांमुळे विरोधी पक्षाचे नेते आता चांगलेच खवळलेले दिसत आहेत. २५ जून रोजी...
महाराष्ट्र

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk
मुंबई। मनी लॉंडरिंगच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. ईडी प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तात्काळ दिलासा...
महाराष्ट्र

“दादा तुम्ही शब्द दिला होता, त्याच्यानंतर दोन वर्षे कुठं गेलं प्रशासन?”, गावकऱ्यांचा फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना सवाल

News Desk
कोल्हापूर। कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज(३० जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर गेले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
महाराष्ट्र

ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची दिल्लीत अखेर भेट झालीच!

News Desk
नवी दिल्ली। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज एक नवा नारा दिल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की,...
महाराष्ट्र

माळीण दुर्घटनेला 7 वर्ष पूर्ण! गावकऱ्यांना ‘या’ मदतींची अपेक्षा

News Desk
माळीण। माळीण दुर्घटनेला आज ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून साकारलं गेलेलं आणि अल्पावधीत उभं राहिलेलं राज्यातलं पहिलं पुनर्वसन झालेलं स्मार्ट...