गंगाखेड | “अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांची पार माती झाली, त्यांच्यावर अस्मानी संकट तर ओढवलेच आहे पण प्रशासनाचे सुलतानी संकट ओढावू नये यासाठी नुकसानीचे पंचनामे योग्य झाले...
नांदेड | मराठवाडयात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला असून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहण्याची आज खरी गरज आहे, त्यासाठी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विनाविलंब भेदभाव...
मुंबई | “मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, असा बोचरा सवाल राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते...
मुंबई । “महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील माता भगिनींना रेल्वे प्रवासाची सुविधा मिळावी याकरिता रेल्वेच्या अधिका-यांसमवेत समग्र चर्चा करून निर्णय़ घेतला होता. या...
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना संबोधित केले होते. यावेळी त्यांनी कोरोनाचे संकट अजून गेले नाही असे सांगितले.लस येत नाही तोवर आपल्याला...
मुंबई । शरद पवारसाहेब सरकारला मार्गदर्शन करत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी विरोधी...
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२० ऑक्टोबर) संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता ते देशवासियांना संबोधित करणार आहे. कोरोना, अनलॉक, चीनसोबतचे...
उस्मानाबाद | राज्यातील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे, राज्यातील अनेक मोठे नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्यभर पाहणी दौरे करत आहेत. याच...
सातारा | महाराष्ट्राची १४ वी विधानसभा निवडणुक अनेक अर्थांनी प्रचंड गाजली. या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत केलेले पक्षांतर, या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले राज्यातील...