शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई...
अर्जुन खोतकर यांनी घेतलेला हा त्यांचा वयक्तिक निर्णय आहे. त्यांनी का शिवसेनेची साथ सोडली .ते शिंदे सेने मध्ये का आले याचे उत्तर खोतकर देऊ शकतात.आम्ही...
संजय राऊत यांच्या ई डी कारवाई संदर्भात शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांची प्रतिक्रिया. केंद्राची यंत्रणा काम करत असताना लोकप्रतिनिधिनी बोलना उचित नाही. केंद्राची किंवा...
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी पोहोचली असून ईडीकडून झाडाझडती आणि...
गुजराती आणि राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही, या वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी केलेल्या विधानामुळे आता नव्या वादाला...
गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’ हे वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राचे राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा रोष ओढावून घेतलाय....
शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटाला पाठिंबा.जालन्यातल्या पत्रकार परिषदेत सहकुटुंब खोतकर भावूक.ईडीच्या कारवाईमुळं शिंदे गटात जात असल्याचं खोतकर यांचं म्हणणं .सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी...
राज्यपाल कोश्यारी यांनी आज कहर केला. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. राज्यपाल पदाचा मी अवमान करू इच्छीत नाही. पण या पदाचा मान त्या पदावरील व्यक्तीने...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या आणखी एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. मुंबईतून गुजराती माणूस गेला तर मुंबईत पैसाच राहणार नाही, असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी काल...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये, ही पहिली वॉर्निंग आहे, गुण्यागोविंदाने राहा, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु...