नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उद्या (१९ मे) मतदाना होणार आहे. त्यापूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष...
नवी दिल्ली | “हिंदू हा शब्द मुघल आणि परकीय आक्रमणापूर्वी अस्तित्त्वातच नव्हता”, असे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी...
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर आता देशातील राजकीय पक्ष निवडणुकांच्या नंतरची रणनीती आखण्यात व्यस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर नवी...
नवी दिल्ली | ‘लोकसभा निवडणूक २०१९’च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (१७ मे) पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळातील पहिली पत्रकार परिषद...
देहरादून | देशातील लोकसभा निवडणुकांच्या अंतिम टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी (१७ मे) थंडावल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी संध्याकाळी गेल्या ५ वर्षातल्या कार्यकाळातली पहिली पत्रकार परिषद...
मुंबई | तब्बल 38 दिवसांपासून सुरू असलेला लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपुष्टात आला आहे. दिल्लीच्या तख्तावर कोण विराजमान होणार याचा फैसला करणारी ही निवडणूक असल्याने...
मुंबई | “पंतप्रधान मोदींना लोकसभा निवडणुक निकालाच्या तोंडावर ५ वर्षानंतर पंतप्रधान मोदींना पत्रकार परिषद घ्यावी लागली. हा बदल कसा झाला ? देशात मोदी-शाह जोडीचा प्रयोग...
नवी दिल्ली | विशेष एनआयए न्यायालयाकडून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना आठवड्यातून किमान एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी...
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ५ वर्षात प्रथमच शुक्रवारी (१७ मे) पत्रकार परिषद घेतली आहे. ‘लोकसभा निवडणूक २०१९’च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा...