नवी दिल्ली | “इम्रान खान यांचे जर खरंच पंतप्रधान मोदींवर प्रेम असेल तर पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद दिसणार नाही. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना थारा दिला जाणार नाही. पाकिस्तानमधून...
नवी दिल्ली | “मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचे पाप केले नाही. आमच्यासाठी गरिबांचे कल्याण आणि मातृभूमीचा सन्मान, रक्षण हे आमच्या जीवनापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. म्हणूनच...
मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (१० मे) रोजी मुंबईतील टिळक भवन झालेल्या राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, आमदार व वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत राज्यातील...
नवी दिल्ली | काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी १९८४ साली झालेल्या च्या शीख विरोधी दंगलीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता पुन्हा...
मुंबई | “हा आमचा राजकीय दौरा नसून दुष्काळ पाहणी दौरा आहे. याद्वारे आम्ही लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी अजूनही जिल्हा परिषद सदस्य...
मुंबई | लोकसभा निवडणुकानंतर आता राजकीय पक्षांची विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची सोमवारी (१३ मे) ठाण्यात बैठक सुरु आहे....
नवी दिल्ली | “ढगाळ वातावरणामुळे सर्जिकल स्ट्राईक नको म्हणणाऱ्या संरक्षण तज्ञांना मी सांगितले की ढगाळ वातावरणामुळे आपली विमाने रडारवर दिसणार नाहीत, आणि शत्रूला चुकवून परत...
नवी दिल्ली | “भाजपमधील नेते मोदींकडे गेले कि त्यांच्या बायका घाबरतात. कारण, मोदींनी त्यांच्या पत्नीप्रमाणे आपल्यालाही आपल्या पतीपासून वेगळे करणार नाहीत ना ? अशी भीती...
चेन्नई | ‘महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हे स्वतंत्र भारतातील पहिले दहशतवादी होता,’ असे वादग्रस्त विधान दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मियाम या...