HW News Marathi
महाराष्ट्र

प्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

मुंबई । प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागलीये. प्रताप सरनाईक यांच्या या पत्रावर शिवसेना नेते संजय राउतांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर पत्रात विनाकारण त्रास देत असल्याचं सरनाईक यांनी नमूद केलंय, हा मोठाच आरोप असून त्याचा सर्वांनी अभ्यास करावा, असं संजय राऊत मात्र म्हणायला विसरले नाहीयेत.

त्यांच्या या लेटरबॉम्बनंतर संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. एखाद्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं असेल तर त्यावर प्रतिक्रिया द्यावं असं काय आहे. ते पत्रं जर खरं असेल तर त्यात एक मुद्दा आहे. तो तुमच्या माध्यमातूनच मला कळला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असं त्या पत्रात म्हटलं आहे. हा गंभीर आरोप आहे. आता विनाकारण त्रास कोण कुणाला देतंय? तो विनाकारण त्रास काय आहे? याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हे जनरल डायरचं सरकार आहे का ?

News Desk

“जर ती वेळ आली तर विचार करू”,मनसे सोबतच्या युतीवर फडणवीसांचं महत्त्वपूर्ण विधान..!

News Desk

बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं मौन

News Desk