HW News Marathi
मुंबई

रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्षांचा सत्कार समारंभ

मुंबई | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाच्या मुंबई प्रदेश शाखेवर नुकतीच रिपाइं चे राज्य सचिव सुमित वजाळे यांची रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नियुक्ती केली त्या पित्यार्थ भीमसंग्राम प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने शास्त्रीनगर वांद्रे पूर्व मुंबई या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता.

या छोटखानी सत्कार समारोहला रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतमभाऊ सोनवणे,रतन स.अस्वारे,भगवान इगवे,दामोदर गायकवाड,संजय कापसे,सुनील बोर्डे,किशोर इगवे सह सामाजिक संस्थेचे उदय मोहिते,राम जयस्वाल, नामदेव गडकरी,उल्हास साळवी,भागुराम सकपाळ,पत्रकार अनिल जाधव यांनी संभोधित केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप खंडागळे, भीमराव कांबळे,काकासाहेब मोरे,अरुणात यांनी परिश्रम घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमेझानच्या कर्मचाऱ्यांनी डिलिव्हरीसाठी पाठवलेल्या वस्तूची चोरी

swarit

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk

बदलापूरमधील केमिकल कंपनीला भीषण आग

News Desk
राजकारण

कवी छगन भुजबळ,वाचा सविस्तर…

swarit

बीड | छगन भुजबळ यांनी बीड येथील समता परिषदेमध्ये स्वर्गीय सुरेश भट यांच्या कवितेत बदल करून त्यांनी कविता केली. त्यावेळी त्यांनी आपल्या कवीतेने कार्यकर्त्यांची मने जिंकल्याचे पहायला मिळाले.

छगन भुजबळांनी केलेली कविता-

डांबले जरी तुरूंगात मज, हा माझा अंत नाही, उठेन आता नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही.

अरे छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी , अडवू शकेन मला अशी कुठलीही भिंत नाही.

रोखण्यास वाट माझी वादळे होती आतूर, डोळ्यात जरी गेली धुळ थांबण्यास उसंत नाही.

येतील वादळे, पेटेल तुफान, तरी वाट चालतो.

अडथळ्यांना भिऊन अडथळणे ह्या छगन भुजबळला पसंत नाही.

दरम्यान, या सभेला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली.

Related posts

पंतप्रधान मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना इतके का घाबरतात ?

News Desk

कितीही चौकशी केल्या, तरी माझे तोंड बंद होणार नाही !

News Desk

बेळगावला कर्नाटकच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा ?

News Desk