HW News Marathi
देश / विदेश

भारत ‘हिंदू पाकिस्तान’ होईल | शशी थरुर

तिरुअनंतपुरम | २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपचे सरकार आले, तर भारत ‘हिंदू पाकिस्तान’ होईल, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी केले आहे. तिरुअनंतपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात थरुन बोलत होते.

‘२०१९मध्ये भाजप निवडणूक जिंकली तर, देशातील संविधानाची तोडमोड करतील. आणि नवीन घटना हिंदू राष्ट्राच्या सिंद्धातावर आधारित असेल, यामुळे अल्पसंख्याकांचे अधिकार संपुष्टात येतील. तेव्हा भारत हा हिंदू पाकिस्तान होईल’, असे वादग्रस्त विधान करून थरुर यांनी भाजपवर निशाणा साधला.

शशी थरुर यांच्या वादग्रस्त विधानांवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी. अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज निवडणुका झाल्यास भाजपचा पराभव !

News Desk

ते आता पप्पू राहिले नाहीत, गाढवांचे सम्राट झाले आहेत !

News Desk

आधुनिक’ जीवनशैलीमुळे घटतेय शुक्राणूंची संख्या

News Desk