HW News Marathi
देश / विदेश

भारत-मालदीव संबंध धोक्यात

नवी दिल्ली|भारताकडून मालदीवमध्ये तैनात केले गेलेले दोन हॅलिकॉपटर आणि ५० सैनिक मागे घेण्याची सूचना मालदीव सरकारने भारताला केली आहे. मालदीवच्या आता स्वतःची सेवा सुरु केल्यामुळे भारताकडून येणारी हि सेवा मागे घेण्याची सूचना मालदीव सरकारने केली असल्याची माहिती मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यांनी भारत सरकारला दिली. आपतकालीन परिस्थितीत रुग्णांना वाहून नेण्यासाठी ह्या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जाई.

मालदीवची चीनसोबत वाढणारी जवळीक आणि मालदीववर चीनचे वाढते वर्चस्व ही देखील ह्या सुचने मागचे कारण असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मालदीवमधून भारताची पाळेमुळे नष्ट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या यमीन यांनी ‘भारतीय कर्मचाऱ्यांचा व्हिसा संपला असल्यानं त्यांनी भारतात परत जावे’ असे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजीराजेंच्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी ! उद्या महत्त्वपूर्ण बैठक

News Desk

राज्य सरकारला मोठा धक्का! OBC आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk

ट्विटरवर जगात सर्वाधिक ‘फेक’ फॉलोअर्स नरेंद्र मोदींचे!

News Desk