HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी भारतीय लष्कराची ‘पाक’ला विषेश भेट

श्रीनगर | पाकिस्तानकडून मंगळवारी रात्री काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या दोन पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले. सर्जिकल स्ट्राईकनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. यावेळी भारतीय लष्कराने पाकला चोख प्रत्युत्तर दिले.

 

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सतत घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू असतो. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाक गोळीबार करते. या गोळीबारीत भारतीय लष्करातील अनेक जवान शहीद झाले आहेत. आठवडाभरापुर्वी काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोर दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणेंसह ३ जवान शहीद झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मातृशोकानंतर नियोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची हजेरी

Aprna

कर्नाटकात आज येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करावे लागणार

News Desk

निवडणुका अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी ७५% मतदानाचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

News Desk