HW News Marathi
व्हिडीओ

Balasaheb Thackeray ,Chagan Bhujbal | बाळासाहेबांची अटक विसरून भुजबळांना शिवसेना स्विकारणार ?

मुंबईत १९९२-९३ साली झालेल्या जातीय दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला होता. या श्रीकृष्ण आयोगाने बाळासाहेब ठाकरेंवर ठपका ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानुसार २००० साली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या अटकेच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. २४ जुलै २००० साली बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांची सुटका झाली.पक्षांतर्गत हेवेदाव्यांमुळे छगन भुजबळ यांनी जवळपास 28 वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता.राजकारणात काहीही अशक्य नाही असं म्हटलं जातं.ज्या छगन भुजबळांवर गेली ३० वर्षे बाळासाहेबांच्या अटकेचं दूषण लावलं जातंय त्यांचा आता शिवसेनेत प्रवेश झाला तर निश्चिततपणे महाराष्ट्रातील राजकारण नेमकं कोणत्या वळणावर आले आहे असा प्रश्न उपस्थित राहील. #BalasahebThackeray #ChaganBhujbal #Shivsena #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

60/40 नियमाविरोधात मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचा निषेध मोर्चा

swarit

“एका लोकप्रतिनिधीची कॉलर कशी धरता ?”, सुप्रिया सुळे-संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया | #RahulGandhi

News Desk

“मोदी सरकार ब्लॅक मेलर”,नाना पटोलेंचा संताप

News Desk