HW News Marathi
व्हिडीओ

“काँग्रेस आमदार अन्याय करत नाहीयेत ना ?” जयंत पाटलांच्या प्रश्नाने नव्या वादाला तोंड

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीतून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची सुरुवात केली. या यात्रेच्या पाचव्या दिवशी काल शेवटची बैठक त्यांनी नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे घेतली. येथे आमदार कॉंग्रेसचे आहेत. आमदार तुम्हाला सोबत घेऊन काम करतात की नाही, आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर होत नाही, अशी विचारणा त्यांनी कार्यकर्त्यांना केली. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात

#JayantPatil #BalasahebThorat #MahaVikasAaghadi #NCP #Congress #Maharashtra #Nagpur

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार आणि शिवेंद्रराजेंची पुन्हा भेट ! महिन्यात ३ वेळा भेट, चर्चांना उधाण

News Desk

Ek Hoti Rajkanya | मालिकेतील कलाकारांसोबत खास बातचित

News Desk

“जेव्हा जेव्हा Sharad Pawar सत्तेत आले, तेव्हा…”, Chandrashekhar Bawankule यांची टीका

News Desk