HW News Marathi
व्हिडीओ

घोडेबाजार थांबवण्यासाठी सरपंचपदाची सोडत निवडणुकीनंतरच !हसन मुश्रीफ Exclusive

राज्यातल्या 14 हजार ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा उलटफेर करणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे. ज्या आठ जिल्ह्यात निवडणुकीआधीच सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालेलं होतं, तेही या नव्या निर्णयामुळे रद्द असेल. ग्रामविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला. त्यानंतरच संबंधित जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून जुनं आरक्षण रद्द केलं आहे
#HasanMushrif #GrampanchayatElection #NCP #BJP #MahavikasAghadi #Maharashtra #SharadPawar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची सत्तारांची इच्छा होती, कारण…

News Desk

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी अजित पवार आक्रमक

swarit

महाराष्ट्रात ‘भारत बंद ‘कसा झाला?

News Desk