HW News Marathi
व्हिडीओ

ग्रामीण महाराष्ट्राशी जुळली ‘मनसे’ची नाळ ! राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन ग्रामपंचायतीत धावलं

राज्यातील ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे आतापर्यंत जे निकाल हाती आले आहेत त्यानंतर एकीकडे भाजपा नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर राज्यात महाविकास आघाडीकडून बाजी मारल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या या संपूर्ण निकालात मनसेनेही स्वत:कडे लक्ष वेधून घेतलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या तुलनेत मनसेने कमी जागा पटकावल्या असल्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मनसेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे.

#RajThackeray #MNS #GramPanchayatElections #Maharashtra #MahaVikasAghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Supriya Sule,Amit Shah | अमित शहा धादांत खोटं बोलत आहेत..

Arati More

बिहारमध्ये शिवसेनेची घोर निराशा, ‘नोटा’पेक्षाही कमी मतं, डिपॉझिट जप्त होण्याची वेळ

News Desk

सुट्या दुधाच्या किमतीत वाढ! 1 सप्टेंबरपासून ‘हे’ नियम बदलणार

Manasi Devkar