HW News Marathi
व्हिडीओ

सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचा बोजवारा

होय हे माझं सरकार, म्हणत जल शिवार योजना फडणवीस सरकारने महाराष्ट्रात आणली ती योजना फोल ठरली आहे का ? हा सवाल सध्या सरकारच्याच अहवालामुळे उपस्थित होतो आहे. 3 हजार 430 गावांमध्ये 2 ते 3 मीटर आणि 7 हजार 212 गावांमध्ये 1 ते 2 मीटर पाण्याच्या पातळीची घट झाली आहे. मित्र पक्ष असलेली शिवसेना राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार करत आहे. ३१ तारखेनंतर दुष्काळ जाहीर करण्याची ग्वाही महसूल मंत्री देत आहेत. सरकार देशाची, जनतेची दिशाभूल करत आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार हे ‘भ्रष्टाचार युक्त ‘ आहे. असा आरोप काँग्रेसने केला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या मंत्रिमंडळात दानवेंना लागली लॅाटरी तर आठवलेंचं नशिब फळफळलं!

News Desk

मोदी सरकारचं अपयश? जावडेकर,डॉ. हर्षवर्धनसह तब्बल १२ मंत्र्यांचे ‘या’ कारणांनी घेतले राजीनामे

News Desk

ठाकरे,फडणवीस,राणेंना एकत्र आणा ! संभाजीराजे आणि पवारांच्या बैठकीत काय झालं ?

News Desk