HW News Marathi
व्हिडीओ

खोटं बोलणं महाराष्ट्राची परंपरा नाही, Sanjay Raut यांची BJP वर टीका

सरकारच ते धोरण आहे देश विकण्याच त्या विरोधात अनेक संघटना येऊन बंड पुकारत आहे. रोजगार कसा वाढवणार? जो पर्यंत उद्योग वाढत नाही, सार्वजनिक उपक्रमांना ताकद दिली जात नाही तो पर्यंत रोजगानिर्मिती होणार नाही. गेल्या ५०वर्षातील काळ या देशतील सर्वाधिक रोजगार हा पब्लिक सेक्टर ने दिला आहे. सरकारी उद्योगांनी दिला आहे. हे उद्योग नष्ट करून, आपल्या मर्जीतल्या उद्योगांना आपला देश ताब्यात देऊन. रोजगार वाढणार नाही तर काही मोजक्या लोकांचीच संपती वाढेल. म्हणजेच भारतीय जनता पक्षाची संपती वाढेल आणि कोट्यवधी लोक भिकारी राहतील. असे मत संजय राऊत यांनी केले.

#SanjayRaut #UddhavThackeray #ChandrakantPatil #DevendraFadnavis #AjitPawar #BJP #Congress #NCP #ShivSena #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भर सभेत तळीरामाची एंट्री; Ajit Pawar म्हणाले, “गडी दुपारीच चंद्रावर गेलाय, ह्याला काय…”

News Desk

विद्यार्थ्यांनी दिला Dhananjay Munde यांना इशारा!

News Desk

शेतकरी आंदोलनादरम्यान शरद पवारांच्या ‘त्या’ पत्राने राजकीय खळबळ!

News Desk