HW News Marathi
व्हिडीओ

खोटं बोलणं महाराष्ट्राची परंपरा नाही, Sanjay Raut यांची BJP वर टीका

सरकारच ते धोरण आहे देश विकण्याच त्या विरोधात अनेक संघटना येऊन बंड पुकारत आहे. रोजगार कसा वाढवणार? जो पर्यंत उद्योग वाढत नाही, सार्वजनिक उपक्रमांना ताकद दिली जात नाही तो पर्यंत रोजगानिर्मिती होणार नाही. गेल्या ५०वर्षातील काळ या देशतील सर्वाधिक रोजगार हा पब्लिक सेक्टर ने दिला आहे. सरकारी उद्योगांनी दिला आहे. हे उद्योग नष्ट करून, आपल्या मर्जीतल्या उद्योगांना आपला देश ताब्यात देऊन. रोजगार वाढणार नाही तर काही मोजक्या लोकांचीच संपती वाढेल. म्हणजेच भारतीय जनता पक्षाची संपती वाढेल आणि कोट्यवधी लोक भिकारी राहतील. असे मत संजय राऊत यांनी केले.

#SanjayRaut #UddhavThackeray #ChandrakantPatil #DevendraFadnavis #AjitPawar #BJP #Congress #NCP #ShivSena #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी!

News Desk

Jitendra Awhad explains Bhima Koregaon history | जितेंद्र आव्हाडांनी सांगितला भिमा कोरेगावचा इतिहास

Atul Chavan

बीबीसीच्या कार्यालयांवर IT ची कारवाई; काय आहे कारण?

Manasi Devkar