HW News Marathi

Tag : काँग्रेस

राजकारण

प्रचाराच्या तोफा शांत झाल्या आहेत !

News Desk
मुंबई | तब्बल 38 दिवसांपासून सुरू असलेला लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपुष्टात आला आहे. दिल्लीच्या तख्तावर कोण विराजमान होणार याचा फैसला करणारी ही निवडणूक असल्याने...
राजकारण

भाजप सरकारच्या काळात महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश आले ! 

News Desk
नवी दिल्ली । “भाजप सरकारच्या कार्यकाळात योग्य आर्थिक नियोजनामुळे देशातील महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचारावर घाला घातल्याने देखील महागाईचे प्रमाण कमी झाले...
राजकारण

पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर एक दिवसआधीच प्रचारबंदी घटनाविरोधी | काँग्रेस

News Desk
नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकातामधील (१४ मे) तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने एक दिवसआधीच प्रचारबंदी...
देश / विदेश

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणा

News Desk
नवी दिल्ली | काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी आज (१५ मे) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ झाला. पत्रकार परिषद सुरू असतानाच अचानक एक व्यक्ती हातामध्ये...
महाराष्ट्र

पाणी प्रश्नावरून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांची जलसंपदा अधिकाऱ्याला शिवीगाळ

News Desk
अमरावती | राज्यात दुष्काळाच्या झळा बसत असल्याने पाण्याचे योग्य पद्धतीन नियोजन करणे गरजेचे आहे. तिवसा तालुक्यातील पाणीटंचाईमुळे अप्पर वर्धा धरणातील पाणी वर्धा नदीपात्रात सोडावे, यासाठी...
राजकारण

काँग्रेसला ४० पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर मोदी स्वत:ला फाशी लावून घेणार का?

News Desk
बंगळुरू | यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक दिग्गज नेतेमंडळींनी वादग्रस्त विधानाने चर्चा झाल्या आहेत. आता अजून एका दिग्गज नेत्यांची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
राजकारण

आयएनएस सुमित्रावर अक्षय कुमारला घेऊन जाणे बरोबर आहे का ?

News Desk
नवी दिल्ली | “देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या विराट नौकेचा वापर आपल्या कुटुंबाच्या खासगी सुट्यांसाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता,” अशा शब्दात...
राजकारण

लोकशाहीचे हे जिवंत रूप मानायचे की बेबंद लोकशाहीचे?

News Desk
मुंबई । निवडणुकांच्या प्रचाराने कोणती पातळी गाठली आहे असे विचारण्याची सोय राहिलेली नाही. पातळी नव्हे तर तळ गाठला आहे. आम्ही काय करणार व आधी आम्ही...
राजकारण

गांधी कुटुंबियांनी खासगी सुट्यांसाठी आयएनएस विराटचा वापर केला !

News Desk
नवी दिल्ली | “देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या विराट नौकेचा वापर आपल्या कुटुंबाच्या खासगी सुट्यांसाठी माजी पंतप्रधानांनी केला होता,” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
महाराष्ट्र

वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनाही त्यांच्या कर्माचे फळ पंतप्रधानांनी दाखवले !

News Desk
मुंबई । पंतप्रधान मोदी यांच्या एका वक्तव्यावरून सध्या टीकेचे काहूर माजले आहे. पंतप्रधान मोदी यांनी राजीव गांधींविषयी केलेले विधान चुकीचे आहे हे एकवेळ मान्य करू,...