मुंबई | तब्बल 38 दिवसांपासून सुरू असलेला लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपुष्टात आला आहे. दिल्लीच्या तख्तावर कोण विराजमान होणार याचा फैसला करणारी ही निवडणूक असल्याने...
नवी दिल्ली । “भाजप सरकारच्या कार्यकाळात योग्य आर्थिक नियोजनामुळे देशातील महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचारावर घाला घातल्याने देखील महागाईचे प्रमाण कमी झाले...
नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकातामधील (१४ मे) तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने एक दिवसआधीच प्रचारबंदी...
नवी दिल्ली | काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी आज (१५ मे) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ झाला. पत्रकार परिषद सुरू असतानाच अचानक एक व्यक्ती हातामध्ये...
अमरावती | राज्यात दुष्काळाच्या झळा बसत असल्याने पाण्याचे योग्य पद्धतीन नियोजन करणे गरजेचे आहे. तिवसा तालुक्यातील पाणीटंचाईमुळे अप्पर वर्धा धरणातील पाणी वर्धा नदीपात्रात सोडावे, यासाठी...
बंगळुरू | यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक दिग्गज नेतेमंडळींनी वादग्रस्त विधानाने चर्चा झाल्या आहेत. आता अजून एका दिग्गज नेत्यांची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
नवी दिल्ली | “देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या विराट नौकेचा वापर आपल्या कुटुंबाच्या खासगी सुट्यांसाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता,” अशा शब्दात...
नवी दिल्ली | “देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या विराट नौकेचा वापर आपल्या कुटुंबाच्या खासगी सुट्यांसाठी माजी पंतप्रधानांनी केला होता,” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
मुंबई । पंतप्रधान मोदी यांच्या एका वक्तव्यावरून सध्या टीकेचे काहूर माजले आहे. पंतप्रधान मोदी यांनी राजीव गांधींविषयी केलेले विधान चुकीचे आहे हे एकवेळ मान्य करू,...