नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीसाठी आज (६ मे) सात राज्यांमध्ये पाचव्या टप्प्यातील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात एका वृद्ध महिला काँग्रेसच्या...
अमेठी | देशात आज (६ मे) पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. यात अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर...
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (६ मे) सात राज्यामध्ये ५१ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यात ६७४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत...
नवी दिल्ली | देशाच्या अनेक राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधूमाळी सुरू आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (४ मे) उत्तर प्रदेशमधील प्रतापगड आणि बस्ती येथील...
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (६ मे) रोज तोफा थंडावणार आहे. यापूर्वी सर्वजण उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकामध्ये...
नवी दिल्ली | भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल ही कोणा एकाची वैयक्तिक नाही, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र...
जयपूर | युपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये सहा सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा काँग्रेसने काल (२ मे) पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी केला होता. यानंतर...
नवी दिल्ली | युपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये सहा सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा काँग्रेसने आज (२ मे) पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी केला आहे....
नवी दिल्ली | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाबाबत भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. यावर केंद्रीय...