मुंबई। भाजपच्या लोकांनी लवकर दौरे केले. त्यांनी अनेक नारळाची झाडे उभी केली. मला आनंद आहे, त्यांचे अभिनंदन, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
मुंबई | केंद्रीय संरक्षण राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे ही एक सर्कस आहे, अशी टीका त्यांनी केली होती. महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार जर सर्कस असेल तर...
मुंबई | लोकशाही मार्गाने चालणार्या सरकारला सर्कस बोलणार्या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ आहेत, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब...
मुंबई। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाऊन आपल्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जात असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी चालत जाण्यास परवानगी नाकारण्यात...
मुंबई। महाराष्ट्राच्या निसर्ग चक्रीवादळ धोका आहे. तर दुसरीकडे राजकीय वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार बळीराम शिरस्ता आणि हरिदास पदे यांनी...
सत्यजित तांबे | देशातील सध्याच्या परिस्थिती पाहता कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करणे योग्य ठरणार नाही. कोणते सरकार कोरोनासारख्या महामारी परिस्थिती हातळण्यात किती सक्षम आहे आणि नाही,...
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज (३० मे) पुन्हा बैठक सुरू आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये वर्षा बंगल्यावर सुरु...
मुंबई | लॉकडाऊमुळे देशातील बांधकाम व्यवसाय मोडकळीस आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बांधकाम क्षेत्रातील कामे पूर्णपणे बंद आहेत. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर झाले. यामुळे...
मुंबई | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जळपास महिनाभर मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होती. या राजकीय सत्ता संघर्षानंतर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या तिन्ही वेगवेगळ्या...