HW News Marathi

Tag : शेतकरी

राजकारण

पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा !

News Desk
पंढरपूर | राफेल डील हा घोटाळाप्रमाणे पीक विमा योजनेमध्येही मोठा घोटाळा झाला असल्याचा सवाल उपस्थिती करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाना साधला...
मुंबई

मुंबईत कांद्याचे दर घसरले, कांद्याची आवक वाढली

News Desk
मुंबई | हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत. त्यामुळे कोबी, वांगी, फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहेत. यामध्ये आता...
राजकारण

राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्जमाफ

News Desk
रायपूर | राजस्थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगाल आली आहे. निवडणुकीच्या पाश्वभुमीवर काँग्रेसकडून गुरुवारी(२९ नोव्हेंबर) जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात जवळपास ४०० घोषणांचा...
कृषी

Farmers protest : शेतकऱ्यांचा दिल्लीत हल्लाबोल, आज संसद भवनाला घेराव

News Desk
नवी दिल्ली | कर्जमाफी आणि शेतमालाच्या खर्चावर दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांना घेऊन देशभरातील हजारो शेतकरी संघटनांनी गुरुवारी(२९ नोव्हेंबर) पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहेत....
राजकारण

‘लोकसंघर्ष मोर्चा’ आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

News Desk
मुंबई | वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढण्यात आला...
राजकारण

केजरीवाल मिरचीपूड प्रकरणानंतर तरी शेतकऱ्यांच्या मिरचीला भाव मिळू द्या!

News Desk
नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका अज्ञात व्यक्तींनी मिरचीपूड फेकली घटना सचिवालयात घडली. याआधी केजरीवाल यांच्यावर शाई फेकण्यात आली. भरसभेत त्यांच्यावर चप्पल...
राजकारण

जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र !

News Desk
मुंबई | जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळ तीव्र झाल्या असून राज्यात विविध भागात रोज वाढलेली असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारी...
राजकारण

मान्सूनची लहर आणि हवामान खात्याचा कहर

News Desk
मुंबई | पावसाळय़ाच्या सुरुवातीला मान्सूनचे अंदाज जाहीर होतात त्यानुसार बळीराजा खरीप हंगामाचे नियोजन करतो.कोणते पीक घ्यायचे ते ठरवतो. पुन्हा त्यासाठी लागणारे कर्ज हे त्याच्या पाचवीलाच...
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी राबविली जाणार १ लाख सौर कृषी पंप योजना

Gauri Tilekar
मुंबई | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ लाख सौर कृषी पंपाची योजना ३ वर्षात राबविण्यात येणार आहे. १ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज...
देश / विदेश

‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन अखेर मागे

swarit
नवी दिल्ली | ‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन अखेर मध्यरात्री मागे घेण्यात आले. भारतीय किसान युनियनची हरिद्वारहून निघालेली किसान क्रांती यात्रा राजधानी नवी दिल्ली येथील किसान...