HW News Marathi

Tag : गिरीश महाजन

महाराष्ट्र

खडसेंवर अन्याय होणार नाही, तिसऱ्या यादीत त्यांचे समाधान होणार !

News Desk
जळगाव | “खडसेंवर अन्याय होणार नाही, तिसऱ्या यादीत एकनाथ खडसे यांचे समाधान होणार,” असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व्यक्त केला आहे. खडसे आमचे ज्येष्ठ...
मनोरंजन

विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा ढोल फुटणार | गिरीश महाजन

News Desk
नाशिक | राज्यभरात गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ‘लोकसभा निवडणुकीत त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळावे. तसेच विधासभेत विरोधकांचा ढोल फुटणार’, असल्याचा...
महाराष्ट्र

अखेर अभिनेत्री दिपाली सय्यदचे उपोषण मागे …

Arati More
अहमदनगर | अभिनेत्री दिपाली सय्यद हिने २ दिवसांपासून उपोषण केले होते,त्याला कारण होते जलसिंचनं योजना मार्गी लावण्याचे. अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्‍यातील दुष्काळी अशा 35 गावांना...
Uncategorized

गिरीश महाजनांनी सेल्फी घेतला नाही ,मुख्यमंत्र्याचं स्पष्टिकरणं

Arati More
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा एक सेल्फी व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर गिरीश महाजन आणि सरकार असंवेदनशील असल्याची टीका विरोधकांनी केली होती. या व्हिडिओमध्ये बोटीमधून पुरपरीस्थितीची...
महाराष्ट्र

ट्रोलिंग करत मनोरंजन झाले, तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावे!

News Desk
सांगली | जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असतानाचा बोटीतून सेल्फी व्हिडिओ सध्या राज्यभरात चांगलाच व्हायरल होत आहे. राज्यातील पूर परिस्थितीची...
राजकारण

…म्हणून ह्यांना एक प्रकारचा माज आलाय !

News Desk
मुंबई | पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे हाहाकार माजला आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हवाई पाहाणी आणि...
महाराष्ट्र

सत्ताधाऱ्यांना राज्यातील पूरस्थितीचे गांभीर्य आहे का ?

News Desk
कोल्हापूर | गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र मुसळधार पावसाने थैमान सुरू आहे. या मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर आणि सांगलीला बसला आहे. या महापूरामुळे नागरिकांच्या घरात...
महाराष्ट्र

निरा डाव्या कालव्याबाबत काय म्हणतात… रणजिंतसिंह मोहिते पाटील

News Desk
मुंबई | नीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूरला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता. सरकारने वस्तुस्थिती...
महाराष्ट्र

जाणून घ्या…निरा डाव्या कालव्याचा संघर्ष

News Desk
मुंबई | अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या जीवनावशक गरजा आहेत. याहून मनुष्याची अत्यंत महत्त्वाची गरज म्हणजे पाणी ही आहे. या पाण्याविना मनुष्य जगू शकत...
महाराष्ट्र

काँग्रेसचे २५ हून अधिक आमदार भाजपच्या संपर्कात | गिरीश महाजन

News Desk
मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस आमदारांना आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. चव्हाणांच्या या...