HW News Marathi

Tag : जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र

हिंगणघाट जळीत कांड : पीडितेच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांनी केले ट्विट

swarit
मुंबई | हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची आज (१० फेब्रुवारी) नागपूरच्या ऑरेंज हॉस्पिटलमध्ये उपचार करताना प्राणज्योत मालवली. पीडितेच्या मृत्यूने संपुर्ण महाराष्ट्रातून तीव्र प्रतिसाद उमटत आहेत शिवाय...
महाराष्ट्र

आजी मंत्र्यांच्याही सुरक्षेत वाढ करा !

swarit
मुंबई | महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी आपल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि...
देश / विदेश

जितेंद्र आव्हाडांनी ‘त्या’ वादग्रस्तवर दिले स्पष्टीकरण

swarit
मुंबई। महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल (२९ जानेवारी) बीड येथील संविधान बचाव सभेत वादग्रस्त केले आहे. “देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या माध्यमातून...
महाराष्ट्र

१० रुपयांच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस !

swarit
मुंबई | महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेला काल पासून (२६ जानेवारी) राज्यभरात सुरूवात झाली. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर मुंबईत पर्यावरण मंत्री...
Uncategorized

फोन टॅपिंग मानसिक विकृती, आव्हाडांचा भाजपवर निशाणा

swarit
मुंबई | फोन टॅपिंग ही मानसिक विकृती आहे, फोन टॅपिंगवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड भाजपवर टीकास्त्र सोडले. आव्हाड पुढे म्हणाले, “फोन टॅपिंगबाबात कॅबिनेटमध्ये नोट...
महाराष्ट्र

जेव्हा तुमचा बाप मान झुकवून इंग्रजांचे तळवे चाटत होता…

swarit
मुंबई | राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यावरून त्यांनी भाजप आणि पंतप्रधान...
महाराष्ट्र

ठाकरे सरकारमध्ये ‘या’ मंत्र्यांना मिळाले नाही पालकमंत्री पद

News Desk
मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ३६ जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची यादी काल (८ जानेवारी) जाहीर केली. ठाकरे सरकारमधील ४३ मंत्र्यांपैकी ७ मंत्र्यांना कुठल्याही जिल्ह्याचे पाकलमंत्रीपद मिळाले...
महाराष्ट्र

डॉ. आंबेडकराचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित

News Desk
मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (६ डिसेंबर) ६३ वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर लोटला आहे. या दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव...
महाराष्ट्र

पूर आला तेव्हा सदाभाऊ तुम्ही कुठे होता ? आव्हाडांचा सवाल

Gauri Tilekar
मुंबई- महाराष्ट्रावरचे महापुराचे संकट हळूहळू कमी होत आहे. मात्र महापूर ओसरला आणि राजकीय व्यक्तींनी या महापूरालासुद्धा राजकीय संघर्षाची जोड दिली आहे.राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी...
महाराष्ट्र

भिडे गुरूजी आहेत कुठे ?

News Desk
महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूरमध्ये गेल्या ४ दिवसांपासुन पुरजन्य परिस्थिती आहे. आता जगभरातून पूरग्रस्तांना मदत मिळते आहे , मात्र परमपूज्य भीडे गुरुजी कुठे आहेत, असा प्रश्न...