HW News Marathi

Tag : यशोमती ठाकूर

महाराष्ट्र

कुपोषणमुक्त मुंबईसाठी ७१ नागरी बाल विकास केंद्र कार्यान्वित! – यशोमती ठाकूर

News Desk
मुंबई | मुंबईत एकूण ७१ नागरी बाल विकास केंद्र कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती, महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे....
महाराष्ट्र

पांदणरस्त्यांची अधिकाधिक कामे होण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष प्रयत्न करावे! – ॲड. यशोमती ठाकूर

Aprna
जिल्ह्यात 19 कोटी 68 लक्ष रु. निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण...
महाराष्ट्र

अमरावती जिल्ह्याच्या ऊर्जाविकासासाठी २२ उपकेंद्रे प्रस्तावित – नितीन राऊत

Aprna
अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठ्यासाठी अनेक विकास कामांना चालना - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर...
महाराष्ट्र

आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मेळघाटात ‘मिशन ट्वेंटीएट’

Aprna
मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मोहीम...
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वादप्रकरणी पालकमंत्र्यांचे आवाहन

News Desk
सामाजिक, शैक्षणिक समृद्ध परंपरा असलेल्या अमरावती जिल्ह्याचा लौकिक मोठा आहे....
महाराष्ट्र

“१३ तारखेला घडलेली घटना, ही १२ तारखेच्या घटनेचं रिएक्शन होती !”- देवेंद्र फडणवीस

News Desk
मुंबई | “१३ तारखेला घडलेली घटना, ही १२ तारखेच्या घटनंची रिएक्शन होती, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणालं. “मी या घटनेचं समर्थन करणार...
महाराष्ट्र

अमरावती हिंसाचार : अनिल बोंडेसह १४ जणांना जामीन मंजूर; नेमका आरोप काय?

News Desk
मुंबई। अमरावती हिंसाचार प्रकरणी माजी कृषीमंत्री आणि भाजप नेते डॉ अनिल बोंडे यांना काल (१५ नोव्हेंबर) अटक करण्यात आले होते. बोंडेंसह भाजपच्या १४ जणांवर दंगल...
महाराष्ट्र

गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते !

News Desk
मुंबई। “गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते,” असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे,” असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या...
महाराष्ट्र

ठाकरे सरकारमध्ये तीन महिलांना मंत्री पदे, शिवसेनेच्या एकाही महिलेला स्थान नाही

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये २६ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र, ठाकरे...
महाराष्ट्र

पाणी प्रश्नावरून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांची जलसंपदा अधिकाऱ्याला शिवीगाळ

News Desk
अमरावती | राज्यात दुष्काळाच्या झळा बसत असल्याने पाण्याचे योग्य पद्धतीन नियोजन करणे गरजेचे आहे. तिवसा तालुक्यातील पाणीटंचाईमुळे अप्पर वर्धा धरणातील पाणी वर्धा नदीपात्रात सोडावे, यासाठी...