HW News Marathi

Tag : रत्नागिरी

राजकारण

अजब दावा… खेकड्यांमूळे फुटले धरण

News Desk
मुंबई l रत्नागिरी जिल्हातील तिवरे धरण फुटल्याचा फटका येथील ७ गावांना बसला. वित्तहानी तर झालीच पण जीवीतहानीही मोठी झाली आहे. आतापर्यंत १८ मृतदेह हाती आले...
महाराष्ट्र

तिवरे धरण दुर्घटनेसाठी शिवसेनेचे आमदार जबाबदार !

News Desk
मुंबई । चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्यामुळे धरणच्या जवळपास असलेली ७ गावांना याचा फटका बसला आहे. या घटनेत १९ जण बेपत्ता झाले आहे. ज्यापैकी ११...
राजकारण

…तर तिवरे धरण फुटले नसते

News Desk
चिपळुण । गेल्या तीन ते चार दिवसात कोकणात झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले आणि एकच हाहाकार माजला. हे धरण फुटल्यामुळे...
महाराष्ट्र

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले, २२-२४ जण बेपत्ता, ६ जणांचा मृत्यू

News Desk
रत्नागिरी । चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून अनेक घरे पाण्याखाली गेली असून तब्बल २२ ते २४ जण वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर ६...
महाराष्ट्र

नाणार प्रकल्प आता रत्नागिरी ऐवजी ‘इथे’ येणार

News Desk
मुंबई । गेल्या अनेक दिवसांपासून नाणार प्रकल्पाबाबत अनेक वाद सुरु आहे. हा प्रकल्प रत्नागिरी येथे उभारण्यात येणार होता. मात्र, आता हा नाणार प्रकल्प रत्नागिरीऐवजी रायगडमध्ये...
राजकारण

वेळ पडली तर रेल्वेने पाणी आणू | महादेव जानकर

News Desk
माणखटाव | महाराष्ट्र लोकसभा निवडणुका संपल्या असून सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळजण परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुष्काळाचे रौद्र रुप पाहाता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथील केली...
राजकारण

राणेसाहेबांवर टीका कराल तर ठाकरे घराण्याचे काळे सत्य बाहेर काढू !

News Desk
मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी (१४ जानेवारी ) रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...
महाराष्ट्र

कोल्हापुराच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

News Desk
कोल्हापूर | गेल्या सहा दिवसापासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात पाणी साचले आहे. तर पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा...
मुंबई

येत्या ४८ तासात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

News Desk
मुंबई | येत्या ४८ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हवामान खात्याने दोन दिवस रेड अलर्ट जारी...