राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला, कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये !
मुंबई | ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू...