HW News Marathi

Tag : सामना

महाराष्ट्र

भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा, सामनातून टीका

News Desk
मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला ‘बंदी’ उठवताना सरदारांनी एक अट कायम ठेवली ती म्हणजे, ”तिरंगा ध्वज...
महाराष्ट्र

देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा इतकेच आम्ही सुचवू शकतो !

swarit
मुंबई | भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे 105 आमदार आहेत. बाकी इतर कुणी त्यांच्याबरोबर आहेत असे दिसत नाही. या 105 मध्येही किमान 50 असे आहेत की,...
महाराष्ट्र

मोदी सरकारने काम करावे, बोलणे व डोलणे कमी करावे !

News Desk
मुंबई | दिल्लीपासून वाराणशीपर्यंत आणि अहमदाबादपासून सिमल्यापर्यंत एक सुरात तेच तेच बोलत राहिल्याने लोकांच्या मनात शंकांचे काहूर माजले आहे. सरकारने काम करावे. बोलणे व डोलणे...
महाराष्ट्र

देशात समान नागरी कायदा असावा असे कुणाला का वाटू नये?, सामनातून सवाल

News Desk
मुंबई | देशाचे राज्यकर्ते इतर देशांतील राज्यकर्त्यांप्रमाणे ट्रेन, मेट्रो, ट्राम, बसने प्रवास करीत नाहीत. त्यामुळे त्यांनी सुट्टी वगैरे न घेता काम करावे यात कौतुक ते...
देश / विदेश

‘आपमतलब्यां’चा पराभव झाला, सामनातून भाजपवर टीका

News Desk
मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. आपने ७० पैकी ६२ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. तर...
देश / विदेश

२०२४ साली लोकसभेच्या निमित्ताने राम मंदिराचा कळस उभारला जाईल !

News Desk
मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी राममंदिराच्या बाजूने निर्णय दिला व तीन महिन्यांनी त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली. दिल्ली विधानसभेसाठी मतदान होण्यास चार दिवस...
महाराष्ट्र

…म्हणून मुख्यमंत्री विधानपरिषदेवर जाणार

swarit
मुंबई | मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच दैनिक सामनाला उद्धव ठाकरे यांनी दीर्घ मुलाखत दिली. संजय राऊत यांनी घेतलेल्या त्यांच्या या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी...
देश / विदेश

मोदी सरकारकडे ‘अर्थ’ नसला तरी ‘शब्दरत्न’ बक्कळ आहेत असाच त्याचा अर्थ !

News Desk
मुंबई | अर्थसंकल्पातील तरतुदींचे आकडे काही लाख कोटींमध्ये असले तरी सरकारी कंपन्या विकून तिजोरी भरण्याची धडपड पाहता या तरतुदींची अवस्था ‘पैसा कमी; तरतुदी उदंड अशीच...
महाराष्ट्र

सीएए म्हणजे कुणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही, मुख्यमंत्र्यांचे समर्थन

swarit
मुंबई | “नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) म्हणजे कुणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही,” असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सीएएला समर्थन केले आहे. तर “नागरिकत्व सिद्ध...
देश / विदेश

‘कर्जबाजारी’ सरकारी कंपन्या विकून ‘दात कोरून पोट भरण्याचे उद्योग’ करायचे !

News Desk
मुंबई | इ. सन 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे वादे करायचे आणि दुसरीकडे ‘कर्जबाजारी’ सरकारी कंपन्या विकून ‘दात कोरून पोट भरण्याचे उद्योग’ करायचे....