HW News Marathi

Tag : Aurngabad

महाराष्ट्र

औरंगाबाद घटनेनंतर बोध घेण्याची नितांत गरज, फडणवीसांचा राज्य सरकारला टोला

News Desk
मुंबई | काल (८ मे) औरंगाबाद येथे मालगाडी खाली चिरडून मृत पावलेल्या १६ मजूरांची घटना धक्कादायक आहेच. मात्र, यावरुन आता ठाकरे सरकारवर विरोधी पक्षाने टीकास्त्र...
Covid-19

परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पाठवणार- अजित पवार

News Desk
मुंबई | जालना-औरंगाबाद रेल्वेमार्गावर बदनापूर ते करमाडदरम्यान रेल्वे रुळांवर झोपलेल्या १६ जणांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या...
महाराष्ट्र

राहुल गांधींचा नाव न घेता मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

News Desk
औरंगाबाद | औरंगाबादमध्ये जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या १४ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर...
राजकारण

#Aurngabad : मृत मजूरांना देशभरातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामूळे अनेक मजूर, विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यांत अडकले आहेत. त्यांच्या परतीची व्यवस्था केंद्र सरकारने विशेष ट्रेन सोडत...
Uncategorized

रोहित पवारांनी औरंगाबाद घटनेतील मजूरांना वाहिली श्रद्धांजली

News Desk
औरंगाबाद | आज (८ मे) पहाटे औरंगाबादजवळ मालवाहू ट्रेनखाली चिरडून १६ मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. या कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी...
राजकारण

#Aurngabad : मृत मजूरांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत – शिवराज सिंह

News Desk
इंदौर | औरंगाबादजवळ आज पहाटे रेल्वे रुळावर काही वेळ आराम करत असलेल्या १६ मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला. हे सर्व मजूर मध्य प्रदेशाती असून, ते...
राजकारण

औरंगाबाद रेल्वे अपघातात प्रकरणी पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांशी केली चर्चा

News Desk
नवी दिल्ली | औरंगाबाद येथे आज (८ मे) पहाटे मालगाडीच्या खाली चिरडून श्रमिकांचा दुर्देैवी मृत्यू झाला. या भीषण रेल्वे अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने...
Covid-19

औरंगाबादजवळ मालगाडी खाली चिरडून १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

News Desk
औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लोकल सेवा बंद असली तरी मजुरांना आणि श्रमिकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच, मालगाडी देखील...
महाराष्ट्र

रुग्णांच्या सेवेत भर घालण्यासाठी औरंगाबादमध्ये करणार ५० डॉक्टरांची भरती

swarit
औरंगाबाद | महाराष्ट्रात सद्यस्थितीला कोरोनाबाधितांची संख्या १६० वर पोहोचली आहे. मुंबई, पुण्यानंतर आता नागपूर, सांगली, कोल्हापूर आणि औरंगाबादमध्येही मोठ्या कोरोनाचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर...