HW News Marathi

Tag : Bhagatsingh Koshyari

महाराष्ट्र

आता ‘सरकारच्या संकटमोचन’ संजय राऊतांनी धावून यावे !, शेलारांची टीका

News Desk
मुंबई | राज्यातील ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात वारंवार कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून मतभेद समोर येत आहेत. नुकताच राज्यातील विद्यापीठाच्या अंतिम परीक्षांसंदर्भातील निर्णयाच्या...
महाराष्ट्र

भाजपकडून राज्यपालांची भेट घेण्याचं सत्र सुरूचं ! आमदार ,खासदारांची घेतली राज्यपालांची भेट

Arati More
मुंबई – सध्याची राज्यातील कोरोना स्थिती हाताळण्यात महाविकासआघाडी सरकारअपयशी ठरल्याची तक्रार करण्यासाठी आजसुद्धा भाजपच्या काही नेत्यांनी राजभवनावर हजेरी लावली. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण-खटावचे...
Covid-19

धडकने लगा दिल, नजर झुक गई कभी उन से जब ‘सामना’ हो गया, – भाजपची राऊतांवर टिका

Arati More
मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. राज्यपालांवर आगपाखड करणारे संजय राऊत आज...
Covid-19

उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीचा विचार करणार !

News Desk
मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट उभे थकलेले असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, महाविकासाआघाडीच्या नेत्यांनी आज (२८ एप्रिल) राजभवन...
राजकारण

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त करणार !

News Desk
मुंबई | महाविकासआघाडीकडून शनिवारी (३० नोव्हेंबर) विधानभवनात बहुमत सिद्ध करण्यात आल्यानंतर आज (१ डिसेंबर) विधानसभा स्थायी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आली आहे. विधानसभा...
राजकारण

अखेर राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर

News Desk
मुंबई | राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही पक्ष राज्यात सत्तास्थापनेचा दावा करण्यात यशस्वी न ठरल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्यात एकीकडे...
राजकारण

आम्ही केवळ ४८ तास मागितले, त्यांनी ६ महिने दिले !

Gauri Tilekar
मुंबई | राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्याने अखेर राज्यपालांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत कोणताही पक्ष सरकार स्थापन करू न...
राजकारण

आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते घेणार राज्यपालांची भेट

News Desk
मुंबई | राज्यातील सत्तासंघर्ष आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपालांची भेट घेतली आहे. विधानसभेच्या निकालांनंतर सर्वप्रथम...